Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अजित पवारांच्या शब्दाला ठाकरे सरकारमध्ये किंमत नाही; देवेंद्र फडणवीसांची टीका

Webdunia
बुधवार, 2 मार्च 2022 (22:24 IST)
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शब्दाला सरकारमध्ये कुठलीही किंमत राहिलेली नसल्याची खरमरीत टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस s यांनी केली आहे. यासह देवेंद्र फडणवीस यांनी  घेतलेल्या पत्रकार परिषदेत विविध मुद्दयांवर भाष्य करत अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला महाविकासआघाडी सरकारला इशारा दिला.
 
गेल्या अधिवेशनाच्या सुरुवातीला अजित पवार r यांनी शेतकऱ्यांची वीज  कापणार नाही, असे म्हटले. अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी त्यांनी घुमजाव करत वीज कनेक्शन कापण्याची कारवाई सुरु असल्याचे सांगितले. सध्या तर शेतकऱ्यांची वीज   कनेक्शन कापण्याची स्पर्धाच सुरु आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शब्दाला सरकारमध्ये कुठलीही किंमत राहिलेली नाही, हे स्पष्ट झाले असल्याची टीका त्यांनी केली. तसेच उर्जामंत्री नितीन राऊत  यांची अहंकारी वक्तव्ये पाहता राज्यात लोकशाही आहे की हुकूमशाही, असा प्रश्न पडतो. पण भाजप शेतकऱ्यांच्या पाठिशी ठामपणे उभा राहील, असे देवेंद्र फडणवीस  यांनी सांगितले.सरकारच्या चहापानावर विरोधी पक्ष बहिष्कार टाकत असल्याचं देखील देवेंद्र फडणवीस  यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत जाहीर केलं.

संबंधित माहिती

सात्विक-चिराग जोडी थायलंड ओपनच्या अंतिम फेरीत पोहोचली

सिंगापूरमध्ये कोविड-19 च्या नवीन लाटेचा धोका, रुग्णांची संख्या सतत वाढत आहे

एलोरा कपमध्ये भारताने 12 पदके जिंकली, निखत मीनाक्षीला सुवर्ण पदक

CSK vs RCB : IPL मध्ये चैन्नईला पराभूत करून बेंगळुरूचा सलग सहावा विजय, 9व्यांदा प्लेऑफमध्ये पोहोचला

उत्तर कोरियाने बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी केली

IPL 2024: हा खेळाडू शेवटच्या सामन्यात पीबीकेएसचा कर्णधार असेल

इंडिया आघाडी देशाचा नाश करत असल्याचे पंतप्रधान मोदी दिल्लीच्या सभेत म्हणाले

मी उद्या सर्व नेत्यांसोबत भाजप कार्यालयात जाणार, ज्या नेत्याला अटक करायचे आहेत त्यांना अटक करू शकता केजरीवाल म्हणाले

Nagpur : जुन्या वादातून तरुण कॅब चालकाचा चाकू भोसकून खून

राजेंद्र शिळीमकर, सुभाष जगताप पदाधीकाऱ्यांसह 20 ते 25 महायुतीच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल

पुढील लेख
Show comments