Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

भ्रष्टाचार पचवता यावा म्हणून युती : नारायण राणे

Webdunia
मंगळवार, 19 फेब्रुवारी 2019 (17:34 IST)
शिवसेना नितिमत्‍ता नसलेला पक्ष आहे. उद्धव ठाकरे यांनी दिलेला एकही शब्‍द खरा करुन दाखविला नाही. शिवसेना बोलेल तसा वागेल असा पक्ष नाही. मुंबई महानगरपालिकेत सर्वात जास्‍त भ्रष्टाचार झाला आहे. हा भ्रष्टाचार पचवता यावा, यासाठीच शिवसेनेने भाजपसोबत युती केल्‍याचा आरोप माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी शिवसेनेवर केला आहे.  आता नारायण राणे यांनीही पत्रकारपरिषद घेऊन शिवसेनेवर निशाणा साधला. 
 
‘‘युती सडली होती तर मग पुन्हा एकत्र का आला?’’ असा प्रश्न उपस्‍थित करत स्‍वबळावर लढण्यास तयार झालेल्‍या इच्छुक नेत्‍यांनी आता काय करायचे? असा प्रश्न राणे यांनी यावेळी उपस्‍थित केला. राणे म्‍हणाले, ‘‘उद्धव ठाकरे यांनी आधी स्‍वबळावर लढण्याचे जाहीर केले होते. त्‍यासाठी त्‍यांनी कार्यकर्त्यांना कामालाही लागण्याचे आवाहन केले होते. त्‍यांच्या आवाहनानुसार स्‍वबळावर लढण्यास तयार झालेल्‍या उमेदवांनी आता ऐनवेळी काय करायचे? तसेच स्‍वबळाची भाषा करणाऱ्या संजय राऊत यांनी स्‍वत:ची फजिती करुन घेतली आहे, अशी टीका राणे यांनी केली. 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Ramayan : हनुमानजी आपली शक्ती का विसरले?

Kamada Ekadashi 2025: ८ एप्रिल रोजी कामदा एकादशी, तिथी मुहूर्त आणि व्रतकथा

आंघोळीच्या पाण्यात या 4 गोष्टी मिसळा, भरपूर पैसा मिळेल, प्रगती होईल !

उन्हाळ्यात दररोज एक कच्चा कांदा खा, उष्माघातापासून बचाव होईल, इतरही अनेक फायदे

गुलकंद करंजी रेसिपी

सर्व पहा

नवीन

8-10 दिवसांत नवीन टोल प्रणाली लागू केली जाईल, नितीन गडकरी यांची घोषणा

पक्षाच्या प्रवक्त्यांबाबत उद्धव ठाकरेंनी केली मोठी घोषणा, या 7 नेत्यांना दिले विशेष स्थान

नागपूरच्या वैशाली नगरमधील फटाक्याच्या कारखान्यात भीषण आग

एअर इंडियाच्या विमानात एका मद्यधुंद प्रवाशाने केले लज्जास्पद कृत्य,सहप्रवाशावर केली लघवी

LIVE: नागपूरच्या वैशाली नगरमधील फटाक्याच्या कारखान्यात भीषण आग

पुढील लेख
Show comments