Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राज्य सरकार कडून पूरग्रस्तांसाठी मदत

Webdunia
शनिवार, 24 जुलै 2021 (14:40 IST)
सध्या पावसाने अवघ्या महाराष्ट्राला अक्षरशःझोडपून काढले आहे.पावसाचे थैमान सर्वत्र हाहाकार माजला  आहे.अनेक ठिकाणी दरड कोसळण्याच्या बातम्या आहे तर कुठे पुरामुळे गंभीर स्थिती बनली आहे. लोकांनी या मध्ये आपले कुटुंबियांना गमावले आहे. सर्वत्र पाणीच पाणी दिसत आहे. अशा परिस्थितीत लोकांना पूरग्रस्त भागात लोकांना वीज नाही,संपर्क यंत्रणा नाही,खाण्यासाठी काहीच नाही.अशा गंभीर परिस्थितीशी झुंज देणाऱ्या लोकांना दिलासा मिळण्यासाठी राज्य सरकार काही उपाय योजना करीत असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.पूरग्रस्त भागात लोकांना डाळ,तांदूळ,आणि पिण्यासाठी पाण्याच्या बाटल्या दिल्या जातील तसेच रॉकेल देखील पुरवले जाणार. सध्या काही ग्रामीण भागात वीज नसल्यामुळे गिरण्या बंद आहे.त्यामुळे त्या भागात धान्य म्हणून डाळ तांदूळ आणि रॉकेल दिले जाणार.
 
या शिवाय केंद्र सरकार कडून देखील भूस्खलनात मृत्यू झालेल्यांच्या कुटूंबाला पंतप्रधान मदत निधीतून प्रत्येकी दोन लाख रुपये दिले जाणार आहे.तर जखमींना 50 हजार रुपयांची मदत केली जाईल.अशी माहिती पंतप्रधान कार्यालयाने दिली आहे.
 

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments