Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राज्य सरकार कडून पूरग्रस्तांसाठी मदत

Webdunia
शनिवार, 24 जुलै 2021 (14:40 IST)
सध्या पावसाने अवघ्या महाराष्ट्राला अक्षरशःझोडपून काढले आहे.पावसाचे थैमान सर्वत्र हाहाकार माजला  आहे.अनेक ठिकाणी दरड कोसळण्याच्या बातम्या आहे तर कुठे पुरामुळे गंभीर स्थिती बनली आहे. लोकांनी या मध्ये आपले कुटुंबियांना गमावले आहे. सर्वत्र पाणीच पाणी दिसत आहे. अशा परिस्थितीत लोकांना पूरग्रस्त भागात लोकांना वीज नाही,संपर्क यंत्रणा नाही,खाण्यासाठी काहीच नाही.अशा गंभीर परिस्थितीशी झुंज देणाऱ्या लोकांना दिलासा मिळण्यासाठी राज्य सरकार काही उपाय योजना करीत असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.पूरग्रस्त भागात लोकांना डाळ,तांदूळ,आणि पिण्यासाठी पाण्याच्या बाटल्या दिल्या जातील तसेच रॉकेल देखील पुरवले जाणार. सध्या काही ग्रामीण भागात वीज नसल्यामुळे गिरण्या बंद आहे.त्यामुळे त्या भागात धान्य म्हणून डाळ तांदूळ आणि रॉकेल दिले जाणार.
 
या शिवाय केंद्र सरकार कडून देखील भूस्खलनात मृत्यू झालेल्यांच्या कुटूंबाला पंतप्रधान मदत निधीतून प्रत्येकी दोन लाख रुपये दिले जाणार आहे.तर जखमींना 50 हजार रुपयांची मदत केली जाईल.अशी माहिती पंतप्रधान कार्यालयाने दिली आहे.
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

कन्यादान विधी

येथे स्मशानभूमीत चितेच्या राखेसह होळी खेळली जाते, महादेवाशी संबंधित या सणाचे रहस्य आणि महत्त्व जाणून घ्या

होळीला होणार वर्षातील पहिले चंद्रग्रहण सुतक काळ जाणून घ्या

फक्त या दोन गोष्टी तुमच्या चेहऱ्याच्या नैसर्गिक सौंदर्याचे रहस्य बनू शकतात

ज्येष्ठमध चावल्याचे 3 फायदे जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

पालघरमध्ये लग्न समारंभात लाखोंची चोरी

LIVE: सिंधुदुर्ग पर्यटनाला चालना देण्यासाठी विधान भवनात बैठक

सोलापूर : महिलेने तिच्या दोन मुलांसह विहिरीत उडी घेत केली आत्महत्या

चेन्नईमध्ये एकाच कुटुंबातील चार जणांचे मृतदेह आढळले

'एमपीएससी परीक्षा मराठीतून होतील,' मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली

पुढील लेख
Show comments