Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

औरंगाबाद महापालिका : ‘वंदे मातरम’ म्हणण्यावरुन गोंधळ

Webdunia
शनिवार, 19 ऑगस्ट 2017 (17:43 IST)

औरंगाबाद महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत ‘वंदे मातरम’ म्हणण्यावरुन प्रचंड गोंधळ झाला. यावेळी एमआयएमचे नगरसेवक जागेवरच बसून राहिल्याने शिवसेनेने त्यांच्यावर आक्षेप घेतला. नगरसेवकांच्या गोंधळामुळे सभा सुरु झाल्यानंतर दहा मिनिटांसाठी तहकूब करण्यात आली. यादरम्यान, सभागृहात माईकची तोडफोड आणि नगरसेवकांचा एकमेकांना धक्काबुक्कीचा प्रकारही घडला. दरम्यान, एमआयएम आणि काँग्रेसच्या प्रत्येकी एका नगरसेवकाला दिवसभरासाठी निलंबित करण्यात आले आहे.

महापालिकेच्या सर्वसाधारण सभेची सुरुवात ‘वंदेमातरम’ म्हणून होते. मात्र ‘वंदे मातरम’ सुरु असताना एमआयएमचे दोन नगरसेवक जागेवर बसून होते. यावर शिवसेना नगरसेवकांनी आक्षेप घेत आक्रमक पवित्रा घेतला. ‘इस देश मे रहना होगा, तो वंदे मातरम कहना होगा’ अशी घोषणाबाजी करीत शिवसेना, भाजप नगरसेवक आक्रमक झाले होते. 

सर्व पहा

नक्की वाचा

उन्हाळ्यात करा हे 5 सोपे व्यायाम, तुमचे वजन झपाट्याने कमी होईल

पौराणिक कथा : एकलव्याचे समर्पण

Cow Essay in Marathi गाय 20 ओळी खूप सोपा मराठी निबंध

दर ४१ वर्षांनी हनुमानजी कोणाला भेटायला येतात?

Baisakhi 2025 Wishes बैसाखीच्या शुभेच्छा

सर्व पहा

नवीन

LIVE: चंद्रशेखर बावनकुळे यांची विरोधकांवर सडकून टीका

एआय वापरून बाळासाहेबांचे भाषण तयार केले,चंद्रशेखर बावनकुळे यांची विरोधकांवर सडकून टीका

दक्षिण आफ्रिकेत नीरज चोप्राने 84.52 मीटर थ्रोने हंगामाची सुरुवात केली

जागतिक वारसा दिन इतिहास आणि महत्त्व जाणून घ्या

जालन्यात स्वतःच्या मुलीची निर्घृण हत्या करणाऱ्या आई वडिलांना अटक

पुढील लेख
Show comments