Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

रिक्षा चालकांनी धरले सामान्यजनतेला वेठीस

Webdunia
ठाणे महापालिका आयुक्त यांनी एक चांगला उपक्रम हाती घेतला,शहरातील सर्व अतिक्रमणे काढली होती. तर अनेक ठिकाणी बेकायदा वाहतून आणि रिक्षा थांबा बनवून प्रशासन आणि जनतेची लुट थांबवली होती. मात्र चोराच्या उलट्या बोंबा याप्रकारे रिक्षा चालकांनी चांगल्या कामाविरोधात संप पुकारला आहे. त्यामुळे लोकांना प्रचंड मनस्तापाला सामोरं जाव लागणार आहे. 
 
आयुक्त संजीव जयस्वाल यांनी रिक्षाचालकांविरोधात केलेल्या कारवाईचा निषेध करण्यासाठी संप पुकारण्यात आला आहे. ठाणे शहर ऑटो टॅक्सी संघर्ष कृती समितीने संपाची हाक दिली आहे. पालिका आयुक्तांनी ठाण्यातील फेरीवाले आणि रिक्षा चालकांवर गेल्या दोन आठवड्यांपासून कारवाई सुरु केली आहे. सामन्य जनता आयुक्तांच्या मागे आहे, त्यामुळे मुजोर रिक्षा चालकांचा किती दिवस हा संप चालतो हे पहावे लागेल.
सर्व पहा

नक्की वाचा

Ramayan : हनुमानजी आपली शक्ती का विसरले?

Kamada Ekadashi 2025: ८ एप्रिल रोजी कामदा एकादशी, तिथी मुहूर्त आणि व्रतकथा

आंघोळीच्या पाण्यात या 4 गोष्टी मिसळा, भरपूर पैसा मिळेल, प्रगती होईल !

उन्हाळ्यात दररोज एक कच्चा कांदा खा, उष्माघातापासून बचाव होईल, इतरही अनेक फायदे

गुलकंद करंजी रेसिपी

सर्व पहा

नवीन

8-10 दिवसांत नवीन टोल प्रणाली लागू केली जाईल, नितीन गडकरी यांची घोषणा

पक्षाच्या प्रवक्त्यांबाबत उद्धव ठाकरेंनी केली मोठी घोषणा, या 7 नेत्यांना दिले विशेष स्थान

नागपूरच्या वैशाली नगरमधील फटाक्याच्या कारखान्यात भीषण आग

एअर इंडियाच्या विमानात एका मद्यधुंद प्रवाशाने केले लज्जास्पद कृत्य,सहप्रवाशावर केली लघवी

LIVE: नागपूरच्या वैशाली नगरमधील फटाक्याच्या कारखान्यात भीषण आग

पुढील लेख
Show comments