Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राज्य सरकारचा मोठा निर्णय :पूरग्रस्तांसाठी 11 हजार 500 कोटींची मदत जाहीर

Webdunia
मंगळवार, 3 ऑगस्ट 2021 (15:38 IST)
यंदाच्या वर्षी महाराष्ट्रात कोरोनाने आणि पावसाने उच्छाद मांडला आहे.कोरोना आणि पावसामुळे अनेक लोकांचे घर उध्वस्त झाले.यंदा पावसामुळे येणाऱ्या महापुराने अनेक घरांना उध्वस्त केले.लोकांची जनावरे,पीक नष्ट झाले.घर कोसळून बरेच मृत्युमुखी झाले.या परिस्थितीचा आढावा घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पूरग्रस्त भागात जाऊन पाहणी केली आणि आपल्याला मदत केली जाईल असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले होते.
 
आज राज्य सरकार ने ही मदत जाहीर केली आहे.पूरग्रस्तांना झालेल्या नुकसानाची भरपाई आणि घराचे पुनर्वसन करण्यासाठी  म्हणून 11 हजार 500 कोटी रुपये खर्च करण्याची मंजुरी देण्यात आली.
 
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या समवेत झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या बाबत सादरीकरण केले असताना याला मान्यता देण्यात आली.

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments