Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

भाजपकडून विधिमंडळाच्या पायरीवर बसून जोरदार घोषणाबाजी

Webdunia
बुधवार, 3 मार्च 2021 (16:02 IST)
विधानसभा अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी भाजपकडून विधिमंडळाच्या पायरीवर बसून जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केले. शेतकऱ्यांना सरसकट पीकविमा मिळाला पाहिजे. कोकणातील शेतकऱ्यांना चक्रीवादळ आणि अतिवृष्टीत प्रचंड नुकसान झाले या शेतकऱ्यांना सरकारने अल्प मदत केल्याने सरकाचा निषेध करण्यात आला. ठाकरे सरकार हाय हाय, शेतकऱ्यांना फसवणाऱ्या सरकारचा धिक्कार असो अशा घोषणा देण्यात आल्या विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. 
 
कोकणामध्ये निसर्ग चक्रीवादळामुळे आणि नैसर्गिक आपत्तीमध्ये उध्वस्त झालेल्या शेतकऱ्याला सरकारने अत्यल्प अशी मदत केल्यामुळे सरकारचा जाहीर निषेध या आंदोलनात करण्यात आला आहे. कोकणातील उध्वस्त झालेसल्या शेतकऱ्यांसाठी एका मागे एक भूमिका घेतली परंतु मदत अत्यल्प मदत केल्यामुळे भाजप नेत्यांनी विधीमंडळाच्या पायरीवर बसून आंदोलन केले आहे.

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments