Marathi Biodata Maker

सामान्य माणसांना काही मिळाले नाही: पवार

Webdunia
अर्थसंकल्प इतक्या जवळ आला असताना त्यातील घोषणा पंतप्रधानांनी ३१ डिसेंबरलाच जाहीर करुन टाकल्या आहेत, अशी टिपण्णी पवार यांनी केली. नोटबंदीनंतर सरकार काय पावले उचलते याकडे सामान्यांचे लक्ष होते. पण नववर्षाच्या पूर्वसंध्येला पंतप्रधानांनी केलेल्या भाषणातून सामान्य माणसांना काही मिळाले असे वाटत नाही. या भाषणात त्यांनी काही घोषणा आधीच जाहीर झालेल्या योजनांच्या आहेत. संसदेच्या अर्थसंकल्पात जी धोरणे मांडायची असतात ती त्यांनी आधीच सांगून टाकली आहेत. जो परिणाम झालेला आहे त्यात काही फरक पडणार नाही, असे मत पवार यांनी व्यक्त केले.

अर्थसंकल्पाच्या बाबतीत आम्ही विरोध पक्ष म्हणून जो विचार करत आहोत. तोच विचार उद्धव ठाकरे करत असतील तर ही जमेची बाजू आहे, असे त्यांनी सांगितले.
सर्व पहा

नक्की वाचा

स्वर्ग आणि नरक खरंच असतात का? जाणून घ्या सत्य

Wheat Storage Tips: अशा प्रकारे साठवा गहू; वर्षभर सुरक्षित राहील एकही कीड लागणार नाही

What is Box Breathing फक्त ४ सेकंदात मिळवा मानसिक शांती: जाणून घ्या बॉक्स ब्रीदिंगची जादू

एप्रिल ते जूनच्या सुट्ट्यांमध्ये भारतातील या अद्भुत सणांना आवर्जून भेट द्या; ज्यामुळे तुमची सहल अविस्मरणीय ठरेल

Salt vastu remedies घरात लोक सतत आजारी पडत असतील तर एकदा हे नक्की करुन बघा

सर्व पहा

नवीन

डोसा खाल्ल्यानंतर दोन चिमुकल्या बहिणींचा मृत्यू; पालकांची प्रकृती चिंताजनक

पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात ५१ लाख सुवासिक फुलांची भव्य सजावट, पाहा मनमोहक फोटो

डीजेच्या मोठ्या आवाजामुळे संतप्त झालेल्या मधमाश्यांच्या हल्ल्यात क्रिकेट मैदानावर एकाचा मृत्यू तर अनेक गंभीर जखमी

परभणी-जिंतूर महामार्गावर कार आणि दुचाकीचा भीषण अपघात; बहीण-भावाचा जागीच मृत्यू, परिसरात हळहळ

३० जूननंतर गॅस सिलेंडर बंद होणार? PNG कनेक्शनसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया आणि अफवांमागचे सत्य

पुढील लेख
Show comments