Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

नदीत उलटली बैलगाडी, तिघींचा मृत्यू

Webdunia
शनिवार, 25 जून 2022 (13:35 IST)
औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यात पावसामुळे एक बैलगाडी वाहून गेली. त्यात दोन मुलींसह एक महिला वाहून गेल्याची माहिती आहे. यापैकी दोन महिलांचे मृतदेह सापडल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.  कन्नड नांदगाव सीमेवर ही घटना घडली.
 
आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिलेल्या माहितीनुसार सर्व रहिवासी आडगाव जेहुरा कन्नड येथील रहिवासी आहेत. कन्नड आणि नांदगाव तालुका यांना जोडणाऱ्या लेंडी नदीवरील पुलावरून पाणी वाहत असताना नदीत एक बैलगाडी उलटली आणि 3 महिलांचा नदीत बुडून मृत्यू झाला.
 
बुडालेल्या महिलांचे दोन मृतदेह बाहेर काढण्यात आले आहे तर एका महिलेचा शोध सुरू आहे.

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments