Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

महावितरण कार्यालय जाळून टाकू; स्वाभिमानी शेतकरी संघटना

Webdunia
सोमवार, 15 नोव्हेंबर 2021 (08:31 IST)
वाशिम जिल्ह्यात सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यांत झालेल्या सततच्या पावसामुळे खरीप हंगामातील सोयाबीनसह इतरही पिकांचे अतोनात नुकसान झाले. त्याची भरपाई रब्बी हंगामात भरून निघेल, अशी आशा बाळगून शेतकरी झाले गेले विसरून नव्या दमाने तयारीला लागले आहेत. मात्र पेरणीपूर्वीच विजेचे भारनियमन सुरू झाले असून, महावितरणच्या अवकृपेने शेतकऱ्यांसमोर नवे संकट उभे ठाकले आहे.
 
अगोदरच शेतकरी हा अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीने शेतकरी त्रासलेला आहे. आता मात्र शेतकऱ्यांनी रबीपीकातिल गहू, हरभरा पिकांची पेरणी केली. त्यात महावितरण ने भारनियमन चालू करून शेतकऱ्यांना त्रास देण्यास सुरुवात केली. जर यानंतर शेतकऱ्यांना त्रास द्यालतर महावितरण कार्यालय जाळून टाकू असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विदर्भ प्रमुख दामू अण्णा इंगोले यांनी दिला आहे.

संबंधित माहिती

इंडिया आघाडी देशाचा नाश करत असल्याचे पंतप्रधान मोदी दिल्लीच्या सभेत म्हणाले

मी उद्या सर्व नेत्यांसोबत भाजप कार्यालयात जाणार, ज्या नेत्याला अटक करायचे आहेत त्यांना अटक करू शकता केजरीवाल म्हणाले

Nagpur : जुन्या वादातून तरुण कॅब चालकाचा चाकू भोसकून खून

राजेंद्र शिळीमकर, सुभाष जगताप पदाधीकाऱ्यांसह 20 ते 25 महायुतीच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल

स्वाती मालीवाल यांच्या वैद्यकीय अहवालात जखमांच्या खुणा आढळल्या

अमरावतीत ऑनलाईन फसवणूक, गुंतवणुकीच्या नावाखाली 31 लाख 35 हजार लुटले

स्वाती मालिवाल यांच्यावर हल्ला केल्याचा आरोपाखाली बिभव कुमारला मुख्यमंत्री निवासस्थानातून अटक

कचऱ्याच्या तुलनेत हिरा काहीच नाही, नितीन गडकरींचा लोकांना कचऱ्याचा व्यवसाय करण्याचा सल्ला

असे काम क्वचितच कोणत्याही पंतप्रधानांनी केले असेल- मल्लिकार्जुन खर्गे

आसाममधील सिलचर येथील एका संस्थेत भीषण आग,अनेक मुले अडकली

पुढील लेख
Show comments