Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

महावितरण कार्यालय जाळून टाकू; स्वाभिमानी शेतकरी संघटना

Webdunia
सोमवार, 15 नोव्हेंबर 2021 (08:31 IST)
वाशिम जिल्ह्यात सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यांत झालेल्या सततच्या पावसामुळे खरीप हंगामातील सोयाबीनसह इतरही पिकांचे अतोनात नुकसान झाले. त्याची भरपाई रब्बी हंगामात भरून निघेल, अशी आशा बाळगून शेतकरी झाले गेले विसरून नव्या दमाने तयारीला लागले आहेत. मात्र पेरणीपूर्वीच विजेचे भारनियमन सुरू झाले असून, महावितरणच्या अवकृपेने शेतकऱ्यांसमोर नवे संकट उभे ठाकले आहे.
 
अगोदरच शेतकरी हा अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीने शेतकरी त्रासलेला आहे. आता मात्र शेतकऱ्यांनी रबीपीकातिल गहू, हरभरा पिकांची पेरणी केली. त्यात महावितरण ने भारनियमन चालू करून शेतकऱ्यांना त्रास देण्यास सुरुवात केली. जर यानंतर शेतकऱ्यांना त्रास द्यालतर महावितरण कार्यालय जाळून टाकू असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विदर्भ प्रमुख दामू अण्णा इंगोले यांनी दिला आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Gajanan Maharaj Prakatdin 2025 गजानन महाराज यांच्याबद्दल संपूर्ण माहिती

श्री गजानन महाराज बावन्नी

Mandir Vastu : या वस्तू देवघरात ठेवल्याने भांडण होतात

छत्रपती शिवाजी महाराजांनी ८ वेळा लग्न का केले? त्यांच्या पत्नींशी संबंधित या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?

बेरी स्वच्छ करण्यासाठी या सोप्या ट्रिक अवलंबवा

सर्व पहा

नवीन

सातारा : परीक्षा केंद्रावर पोहोचण्यासाठी एका विद्यार्थ्याने पॅराग्लायडिंगचा केला अवलंब

महाकुंभ मेळ्यात अग्नितांडव सुरूच

परदेशी महिलेवर लैंगिक अत्याचार आणि हत्येचा गुन्हा, दोषीला जन्मठेपेची शिक्षा

LIVE: कुर्ला येथे वडिलांनी तीन महिन्यांच्या चिमुरडीला जमीवर आपटत घेतला जीव

महाकुंभ : प्रचंड गर्दीमुळे संगम रेल्वे स्टेशन २८ फेब्रुवारीपर्यंत बंद

पुढील लेख
Show comments