Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राजकीय सोयीसाठी मंत्रीमंडळाचा विस्तार - हेमंत टकले

Webdunia
मंगळवार, 18 जून 2019 (09:55 IST)
लोकसभा निवडणुकीमुळे लांबणीवर पडलेला मंत्रीमंडळाचा विस्तार अखेर करण्यात आलाय. राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर १३ नव्या मंत्र्यांचं खातेवाटप जाहीर झाले. यामध्ये इतर पक्षातून राजीनामे देऊन आलेले दोन आमदार आणि सभागृहातील सदस्य नसलेले एक, अशा मंत्र्यांचा समावेश आहे. कायद्यानुसार पहिले ६ महिने कुठल्याही सभागृहाचे सदस्य नसले तरी चालते. तसेच विधानसभेचा कार्यकाळ ६ महिन्यापेक्षा कमी राहिलेला असला तरी कुणालाही मंत्रीमंडळात घेण्यात येण्याचा अधिकार मंत्रीमंडळाला असतो. मात्र, सरकार राजकीय सोयीसाठी आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंत्रीमंडळाचा केलेला विस्तार आहे. त्यामुळे अशा मंत्रीमंडळाच्या विस्तारावर आरक्षेप घेतला तर चुकीचे ठरणार नाही, असे वक्तव्य ऱाष्ट्रवादी पक्षातील कोषाध्यक्ष आमदार हेमंत टकले यांनी केले.

संबंधित माहिती

विद्यार्थिनीला आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणाऱ्या तरुणाविरोधात FIR नोंद

CBSE 12th Result 2024: CBSE बोर्डाचा 12वीचा निकाल जाहीर, निकाल याप्रमाणे तपासा

नूडल्स खाल्ल्याने 12 वर्षीय मुलाचा मृत्यू , पूर्ण कुटुंब रुग्णालयात भर्ती

शरद पवार आणि उद्धव ठाकरे काँग्रेसचे होतील का? शशी थरूर यांनी बोलली मोठी बाब

ब्रेक फेल झाल्याने बस ने 8 वाहनांना दिली धडक, 4 लोक जखमी

हवामान खात्याने दिले मोठे अपडेट, 3-4 तासांमध्ये वादळीवाऱ्यासह जोरदार पाऊस

महाराष्ट्र बोर्ड 10 वी आणि 12 वी च्या रिजल्टसाठी नवीन अपडेट, विद्यार्थ्यांना वाट पाहावी लागणार नाही

महाराष्ट्रात परत पाय पसरत आहे कोरोना, नव्या वैरिएंटचे 91 प्रकरण मिळाले, मोठ्या शहरांमध्ये सर्वात जास्त रुग्ण

Lok Sabha Elections : चौथ्या टप्प्यात 10 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील 96 जागांवर मतदान सुरू

RCB vs DC : दिल्लीचा 47 धावांनी पराभव करत बेंगळुरूचा सलग पाचवा विजय

पुढील लेख
Show comments