Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

आता उस्मानाबाद बनले 'धाराशिव'

Webdunia
गुरूवार, 16 फेब्रुवारी 2023 (17:17 IST)
केंद्र सरकारने उस्मानाबादचे नाव बदलून धाराशिव करण्यास मंजुरी दिली आहे. तसेच औरंगाबादचे नाव बदलून संभाजीनगर करण्याची प्रक्रिया सुरु आहे. ही माहिती केंद्र सरकारने उच्च न्यायालयाला दिली.
 
महाराष्‍ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कॅबिनेटने गेल्या वर्षी उस्मानाबादचे नाव बदलून धाराशिव आणि औरंगाबादचे नाव बदलून संभाजीनगर करण्याचा निर्णय घेतला होता. 16 जुलै 2022 रोजी अधिसूचना काढण्यात आली होती आणि केंद्र सरकारकडे प्रस्ताव पा‍ठविण्यात आला होता.
 
मात्र औरंगाबादच्या नामांतरराबाबत अजून कोणताही निर्णय घेतला गेला नाहीये. प्रक्रिया सुरु असल्याची माहिती महान्यायअभिकर्ता अनिल सिंग यांनी प्रभारी मुख्य न्या. संजय गंगापूरवाला आणि न्या. संदीप मारणे यांच्या खंडपीठाला दिली.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

उत्कटासन करण्याचे 6 फायदे जाणून घ्या

प्रेरणादायी कथा : श्रावण बाळाची गोष्ट

Ratha Saptami 2025 रथी सप्तमी कधी? या दिवशी काय करावे

Golden Baba ६ कोटींचे सोने घालून फिरतात ६७ वर्षीय हे बाबा, प्रत्येक दागिन्याशी साधनेची एक कहाणी जोडलेली

Basant Panchami 2025 वसंत पंचमीला पिवळे वस्त्र का परिधान केले जातात?

सर्व पहा

नवीन

बांगलादेशींना बाहेर काढण्यासाठी सरकारने शेख हसीना यांच्यापासून सुरुवात करावी म्हणाले संजय राऊत

नंदुरबारमध्ये दोन गटांत दगडफेक, मोठ्या संख्येने पोलिस बंदोबस्त तैनात

LIVE: संजय राऊत यांनी बांगलादेशींवर कारवाईची मागणी केली

सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक, शोध मोहिमेदरम्यान गोळीबार

तिरुअनंतपुरममधील हॉटेलमध्ये आढळले पुण्यातील भाऊ आणि बहिणीचे मृतदेह

पुढील लेख
Show comments