Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

शेतर्‍यांना जिल्हा बँकनी कर्जाने पैसे दिलेच पाहिजे: पाटील

Webdunia
कर्जमाफीची घोषणा झाल्यावर नवीन कर्ज रक्कम वाटप करण्यात जिल्हा बँकांनी हात आखडता घेतला आहे. परंतु राज्यातील जिल्हा बँकनी कर्जाने शेतकऱ्यांना पैसे दिलेच पाहिजेत असं महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं आहे. ते कोल्हापुरात बोलत होते.
 
चंद्रकांत पाटील म्हणाले, सहकार कायद्यानुसार जिल्हा बैंकना पैसे देने बंधनकारक असून कलम 79 अ नुसार जिल्हा बैंकना आदेश या पूर्वीच देण्यात आले आहेत. त्यामुळं बँकांनी शेतकऱ्याला कर्ज देणं बंधनकारक आहे. दरम्यान शेतकऱ्यांच्या प्रश्नवर कुणी राजकरण करु नये असा इशारा महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिलाय.

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

Israel Hamas War : हमास ने शांतता करार प्रस्तावाला स्वीकार केलं, इस्त्रायलने अशी दिली प्रतिक्रिया

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यात 5 वाजे पर्यंत सरासरी 53.40 टक्के मतदान झालं

अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 20 मे पर्यंत वाढ, सर्वोच्च न्यायालयाकडून कोणताही दिलासा नाही

विजय वडेट्टीवार यांच्या विवादास्पद वक्तव्याची चौकशी होणार! फडणवीसांचा इशारा

सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी गेल्यावर फडणवीस यांची प्रतिक्रिया

पुढील लेख
Show comments