Dharma Sangrah

दिवाळीत भारनियमन नाही : ऊर्जामंत्री

Webdunia
शनिवार, 7 ऑक्टोबर 2017 (09:04 IST)

राज्यात विजेचा तुटवडा निर्माण झाला आहे. मात्र  मुंबई शहरात कुठलेही भारनियमन होणार नाही. विजेची कमतरता भरून काढण्यासाठी खुल्या बाजारातून १२०० मेगावॅट वीज घेण्यात येणार असल्याची माहिती ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे. 

मोठ्या शहरांमध्ये भारनियमन केले जाणार नाही. भारनियमन केवळ नगरपालिका भागातच करण्यात येईल. ते ही तात्पुरत्या स्वरूपाचे आहे. दिवाळीत भारनियमन होणार नाही, याची काळजी घेण्यात आली आहे.  या परिस्थितीतून बाहेर येण्यासाठी जनतेने काही दिवस विजेची बचत करावी, असे आवाहन यावेळी बावनकुळे यांनी केले. येत्या १५ दिवसांत विजेची समस्या सुटेल आणि परिस्थिती सुरळीत होईल असे त्यांनी सांगितले आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Mahabharat : द्रौपदीच्या सुंदर शरीराचे रहस्य काय होते?

Indian Navy Recruitment 2026: बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी भारतीय नौदलात भरती

या टिप्स फॉलो केल्याने तुमची त्वचा बराच काळ तरुण राहील

हिवाळ्यात हीटर चालवताना कधीही या चुका करू नका

व्यायामानंतरच्या या 3 चुका तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात; तज्ञांकडून योग्य उपाय जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

LIVE: बीएमसी पराभवानंतर राज ठाकरेंनी दिली प्रतिक्रिया

ईडीने ७ राज्यांमधील २६ ठिकाणी छापे टाकले, आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेटशी मनी लाँड्रिंगचे संबंध उघड केले

जनतेने महिलाविरोधी घराणेशाही माफियांना योग्य स्थान दाखवले, कंगना राणौतचा ठाकरे कुटुंबावर जोरदार हल्लाबोल

मुंबईत पुन्हा एकदा रिसॉर्ट राजकारण पेटले, शिंदे गटाने नगरसेवकांना एकत्र केले

पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात धुक्यामुळे अपघातात; १४ जणांचा मृत्यू

पुढील लेख
Show comments