Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

सरकारची मलमपट्टी पुरेशी नाही - छगन भुजबळ

Webdunia
कांद्याला भाव मिळत नसल्यानं शेतकरी हवालदिल झाला असताना राज्य सरकारने त्यांना अनुदान जाहीर केलं. पण, ही मदत तुटपुंजी असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जेष्ठ नेते छगन भुजबळ यांनी केली आहे.

सरकारने कांद्यासाठी दिलेल्या २०० रुपये अनुदानामधून काय होणार, असा प्रश्न करतानाच २०००मध्ये कांद्यांचे भाव पडले, तेव्हा आघाडी सरकारने ३५० प्रति क्विंटल रुपयाने कांदा खरेदी केला होता, याची आठवण भुजबळ यांनी करून दिली. सरकारची २ रुपयांची मलमपट्टी पुरेशी नसल्याचंही ते म्हणाले.

मंत्र्यांना कांदे फेकून मारा, या राज ठाकरे  यांच्या विधानावर भुजबळांनी मंत्री शेतकऱ्यांजवळ फिरकतच नाहीत, याकडे लक्ष वेधलं. दुसरीकडे, भाजपाशी सत्तेत सोबती असलेल्या शिवसेनेनंही या निर्णयाची अंमलबजावणी नीट आणि वेळेत करा, अशा कानपिचक्या सरकारला दिल्या आहेत.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Chaitra Navratri 2025 भारतातील दहा प्रमुख श्रीराम मंदिर

Gudi Padwa 2025 Rangoli Designs गुढीपुढे काढण्यासाठी रांगोळी डिझाईन

हिंदू नववर्षापूर्वी घरातून बाहेर काढून टाका या ७ वस्तू, जीवनात सुख-समृद्धी येईल

फाटलेले ओठ गुलाबी करण्यासाठी नारळाच्या तेलात हे मिसळून लावा

नारळ पाणी कोणी पिऊ नये पिण्यापूर्वी त्याचे तोटे जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू मुंबईत पोहोचल्या, आरबीआयच्या स्थापना दिनाच्या समारंभात सहभागी होणार

LIVE: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू मुंबईत पोहोचल्या

सकाळी शुभेच्छा दिल्या संध्याकाळी जीभ घसरली, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार म्हणाले-मी गुढी बिडी सजवत नाही

काश्मीरला मिळाली पहिली वंदे भारत ट्रेन भेट, पंतप्रधान मोदी १९ एप्रिल रोजी हिरवा झेंडा दाखवणार

गॅस गळतीमुळे लागलेल्या भीषण आगीत दोन अल्पवयीन भावंडांचा मृत्यू

पुढील लेख
Show comments