Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

आघाडी सरकारच्या काळात दिल्या जमिनी - मुख्यमंत्री

CM Devendra Fadnavis
Webdunia
आज दुस-या दिवशी विरोधकांनी  पावसाळी अधिवेशनाच्या  मुख्यमंत्र्यांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. मात्र मुख्यमंत्र्यांनी त्यास जश्यास तसे अगदी  चोख उत्तर दिले आहे. विरोधकांनी मुख्यमंत्र्यांवर    सिडको जमीन घोटाळ्यावरून गंभीर आरोप केले आहेत. मुख्यमंत्र्यांनी त्या आरोपांचं  खंडन केलं. अर्धी वस्तुस्थिती  विरोधी पक्षांनी मांडली आहे. आघाडी सरकारच्या काळात प्रकल्पग्रस्तांना पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना  जमिनी दिल्या गेल्या आहेत.
 
जमिनीचं वाटप  आघाडी सरकारच्या काळात 660 हेक्टर झालं होतं. जिल्हाधिका-यांच्या  या जमिनी  अखत्यारितील आहेत. जिल्ह्याधिका-यांचे अधिकार  आघाडी सरकारच्या काळात वाढवण्यात आले. पृथ्वीराज चव्हाणांच्या काळात जमीन व्यवहाराचे अधिकार  अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांना दिलेत, त्यामुळे त्याचा मंत्र्यांशी किंवा मंत्रालयाशी संबंध नाही. कुणाच्या तरी सांगण्यावरून आरोप करू नका, असा सल्लाही मुख्यमंत्र्यांनी पृथ्वीराज चव्हाणांना दिला आहे. त्यामुळे हे अधिवेशन सुद्धा आरोपात होते की काही कामकाज होणार    आहे, असा प्रश्न निर्माण होतो आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

उन्हाळ्यात करा हे 5 सोपे व्यायाम, तुमचे वजन झपाट्याने कमी होईल

पौराणिक कथा : एकलव्याचे समर्पण

Cow Essay in Marathi गाय 20 ओळी खूप सोपा मराठी निबंध

दर ४१ वर्षांनी हनुमानजी कोणाला भेटायला येतात?

Baisakhi 2025 Wishes बैसाखीच्या शुभेच्छा

सर्व पहा

नवीन

पत्नीच्या गुप्तांगावर हळद- कुंकू लावून लिंबू पिळले, पुण्यात पतीने क्रूरतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या

LIVE: फडणवीस सरकारने घेतले 7 महत्त्वाचे निर्णय

मुंबईत मान्सून कधी येणार, आयएमडीने सांगितले

Sudiraman Cup: सुदिरमन कपमध्ये पीव्ही सिंधू- लक्ष्यसेन आव्हानाचे नेतृत्व करतील

DC vs RR Playing 11: दिल्ली आणि राजस्थान विजयाच्या प्रयत्नात असतील, प्लेइंग 11 जाणून घ्या

पुढील लेख
Show comments