Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

कमी गुणांच्या भीतीने दहावीच्या विद्यार्थिनीची आत्महत्या

Webdunia
शनिवार, 18 जून 2022 (10:36 IST)
कालच दहावीचा निकाल जाहीर झाला आहे. कोरोनाच्या काळानंतर तब्बल दोन वर्षाने यंदा ऑफलाईन पद्धतीने परीक्षा घेण्यात आली होती. दहावीच्या परीक्षेत कमी गुण मिळतील या भीतीने सोलापूर टेम्भूर्णी च्या माढा तालुक्यात घोटी येथे एका विद्यार्थिनीने शेततळ्यात उडी घेऊन आत्महत्या केली. मात्र, निकाल जाहीर झाल्यावर निकालात तिला 81 टक्के गुण मिळवून ती उत्तीर्ण झाल्याचं समजलं .अमृता दाजीराम लोंढे(17) असे या मयत विद्यार्थिनीचे नाव आहे. अमृताने या वर्षी एप्रिल मध्ये दहावीची परीक्षा दिली असून परीक्षेत कमी गुण  मिळण्याची भीती तिला सतावत होती. त्यामुळे ती सतत तणावाखाली होती आणि कमी गुण  मिळण्याची भीती तिला सतावत होती. तिचा आईवडिलांनी तिला समजवण्याचा प्रयत्न केला. अखेर तिने असे टोकाचे पाऊल उचलले.ती  गुरुवारी मध्यरात्री घरातूनन सांगता ती निघाली आणि शेततळ्यांत तिने उडी घेतली. कुटुंबीयांनी तिचा शोध घेतला आणि शुक्रवारी तिचा मृतदेह घरापासून दूर शेतल्यात आढळून आला. पोलिसानी घटनास्थळी धाव घेतली आणि घटनेची टेम्भूर्णी पोलीस ठाण्यात नोंद केली. काल निकाल जाहीर झाल्यावर तिला  दहावीच्या परीक्षेत 81  टक्के गुण  मिळाल्याचे समजले. तिच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. 
 

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments