Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा वाद पेटला

Webdunia
शुक्रवार, 28 जानेवारी 2022 (11:25 IST)
औरंगाबादच्या क्रांती चौकात येत्या 10 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण करण्यात येणार आहे. त्या पूर्वी पुतळ्याच्या उदघाटनाबद्दल औरंगाबाद येथे वाद पेटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मराठा क्रांती मोर्च्याच्या वतीने या पुतळ्याचे अनावरण छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजाने करावे अशी मागणी केली जात आहे. तर या पुतळ्याचे अनावरण राज्याचे मुख्य मंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्याची मागणी महापालिका करत आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा हा अश्वारूढ पुतळा उदघाटनाच्या पूर्वीच वादाच्या भवऱ्यात अडकण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. महाराजांचा अश्वारूढ पुतळा औरंगाबादच्या क्रांतिचौकात स्थापित झाला असून त्याचे अनावरण येत्या 10 फेब्रुवारी रोजी होणार आहे. 
 

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments