Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

वाचा, राज्य सरकारकडून जाहीर झालेली नवी नियमावली

Webdunia
मंगळवार, 20 एप्रिल 2021 (21:33 IST)
कोरोना संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी राज्य सरकारने संचारबंदी आणि कडक निर्बंध लागू केले. पण नागरिक नियमांचे उल्लंघन करताना दिसताय. या पार्श्वभुमीवर राज्य सरकारने उद्या अर्थात बुधवारपासून नवी नियमावली जाहीर करत निर्बंध अधिक कडक केले आहेत. या नव्या नियमांनुसार किराणा दुकानासह सर्व खाद्य पदार्थ आणि चिकन-मटणाची दुकानं सकाळी 7 ते ११ पर्यंतच सुरू राहणार आहेत. खाद्य पदार्थांची होम डिलिव्हरी मात्र रात्री 8 वाजल्यापर्यंत सुरू राहणार आहेत. काल राज्य सरकारने निर्णय घेण्यात आला होता. आज यासंदर्भातील आदेश काढले आहेत.
 
काय आहेत नियम ?
किराणा दुकानासह सर्व खाद्य पदार्थ दुकानेही सकाळी ७ ते ११ या वेळेत सुरू राहतील.
 
होम डिलिव्हर सकाळी ७ ते रात्री ८ सुरू राहील, परंतु स्थानिक प्रशासन यामध्ये बदल करू शकते
 
किरणाबरोबर यात भाजी, फळे, बेकरी, दूध डेअरी, चिकन, अंडी, मटण, मासे याची विक्री करणाऱ्या सर्व दुकानांचा समावेश 
 
राज्यातील सर्व किराणा, भाजी दुकाने, फळ दुकाने, डेअरी, बेकरी, कनफेकशनरी, सर्व खाद्य दुकाने (चिकन, मटन, पोल्ट्री, फिश सह), कृषि उत्पादनशी संबंधित दुकाने, पाळीव प्राण्यांची खाद्य दुकाने, येणाऱ्या पावसाळ्याशी संबंधित वस्तूंची दुकाने ही दररोज सकाळी ७ ते सकाळी ११ या वेळेतच सुरू राहतील.
 
मात्र या दुकानांना सकाळी ७ ते रात्री ८ यावेळेत डोम डिलिव्हरी करता येईल. स्थानिक प्रशासन त्यांच्या वेळांच्या बाबतीत परिस्थिती पाहून निर्णय घेईल. 

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख