Dharma Sangrah

क्रूरकर्मा बापाकडून दोन चिमुकल्यांची हत्या

Webdunia
बुधवार, 2 नोव्हेंबर 2016 (14:03 IST)
राज्यातील अमरावती येथे देवीचा नवस पूर्ण करण्यासाठी पोटच्या दोन चिमुकल्यांचा बळी दिल्याची घटना अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा तालुक्यात खडीमल गावात घडली आहे. तीनशे फूट खोल दरीत मुलांना फेकून निर्दयीपणे हत्या करण्यात आली आहे. आज नेमका अंधश्रद्धा निर्मुलन  करते  नरेंद्र  दाभोलकर  यांची  जयंती असताना महाराष्ट्रात असा प्रकार  उघड झाला आहे.  
 
क्रूरकर्मा  आणि  अंधश्रद्धाळू   आरोपी   बाप  सुधाकर भाऊसावलकर याने आपल्या आतिष व  आकाश  दोन चिमुकल्यांची अत्यंत निर्दयीपणे अज्ञातस्थळी नेऊन कुऱ्ह्राडीने   गळा  कापून  हत्या केली. दिवाळी अमावस्येचा दिवस असल्याने देवीला प्रसन्न करण्यासाठी त्याने स्वतःच्याच मुलांचा बळी दिला  आहे.
 
आरोपी सुधाकरने मुलांना डोलारदेव बाबा जंगलातील खोल नेले. दोन्ही मुलांना उभे केले आणि मान खाली करायला लावली. दोन्ही लहानग्यांनी वडीलांचा आदेश पाळला. त्यांनी डोके जमिनीचे करताच सुधाकरने कुर्‍हाडीने वार करुन त्यांची अमानुष हत्या केली. या   घटनेने   पूर्ण  राज्य  हालले  असून  असा  कोणता नवस  होता याचा तपास पोलीस करत  असून  यामागे  कोणता बाबा आहे  याची महिती पोलीस मिळवत आहे. पोलिसांनी  आरोपीस  अटक केला असून  मनुष्यवध  आणि इतर गुन्हे  दाखल केले आहे.
सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मास कधीपर्यंत असेल? या पवित्र महिन्यात या ५ शुभ गोष्टी केल्यास तुमचे भाग्य उजळेल

देवाला अर्पण केलेल्या वस्तूंचा पुनर्वापर करता येतो का? जाणून घ्या शास्त्रानुसार याचे नियम

Career in BSc in Respiratory Therapy : बीएससी इन रेस्पिरेटरी थेरपी कोर्स मध्ये कॅरिअर करा, पात्रता जाणून घ्या

त्वचेसाठी तुरटीचे हे आश्चर्यकारक फायदे जाणून घ्या

महागड्या स्प्रेपेक्षा घरगुती उपाय जास्त प्रभावी; आरसे स्वच्छ करण्याची योग्य आणि सोपी पद्धत येथे पहा

सर्व पहा

नवीन

माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी शाळांमध्ये दररोज 'मनाचे श्लोक' म्हणणे सक्तीचे करण्याचा प्रस्ताव मांडला

LIVE: महाराष्ट्रात फसवणूक करणाऱ्या बाबांची १५०० हून अधिक प्रकरणे नोंदवली गेली

युद्धाच्या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांचा टॅरिफ बॉम्ब; पेटंट असलेल्या औषधांवर १००% कर तर स्टील आणि ॲल्युमिनियमच्या नियमांमध्ये मोठे बदल

KKR vs SRH: अभिषेक शर्माने एक विशेष शतक पूर्ण केले

KKR vs SRH Highlights: हैदराबाद ६५ धावांनी सामना जिंकला तर कोलकाता १६१ धावांवर सर्वबाद

पुढील लेख
Show comments