Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

महाराष्ट्रात डेंग्यु-चिकुनगुनियात तिपटीने वाढ

Webdunia
शुक्रवार, 17 सप्टेंबर 2021 (12:33 IST)
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात पावसामुळे वातावरणात बदल झाला आहे. साधे आजार असले तरी अंगावर काढू नये. ज्येष्ठांसह चिमुकल्यांत सर्दी, खोकला, तापाच्या तक्रारी वाढताहेत. याशिवाय महाराष्ट्रात डेंग्यूचे रुग्ण वाढत आहे. त्यामुळे अनेक शहरात रुग्णालयात रुग्णांची गर्दी होत आहे.
 
एकीकडे व्हायरल इन्फेक्शनचा धोका वाढला आहे. दुसरीकडे डेंग्यूने डोके वर काढले आहे. पावसाने सर्दी, खोकला, तापाची रुग्णसंख्या वाढत आहे. पावसात भिजणे टाळले पाहिजे. ताप तीन दिवसापेक्षा जास्त दिवस राहत असेल तर तत्काळ आवश्यक असलेल्या टेस्ट तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार करून घेणे उचित ठरेल, असा सल्ला डॉक्टर देत आहेत. पिण्याचे पाणी उकळून निजंर्तुक केल्यानंतर मुलांना द्यावे, थंड पदार्थ टाळावे. अस्वच्छ असलेल्या परिसरात जाणे टाळावे. दरम्यान, आजार अंगावर काढू नका, कोरानासह इतरचाचण्या करून घेण्याचा सल्ला डॉक्टर देत आहेत.

संबंधित माहिती

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

Israel Hamas War : हमास ने शांतता करार प्रस्तावाला स्वीकार केलं, इस्त्रायलने अशी दिली प्रतिक्रिया

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यात 5 वाजे पर्यंत सरासरी 53.40 टक्के मतदान झालं

अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 20 मे पर्यंत वाढ, सर्वोच्च न्यायालयाकडून कोणताही दिलासा नाही

विजय वडेट्टीवार यांच्या विवादास्पद वक्तव्याची चौकशी होणार! फडणवीसांचा इशारा

सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी गेल्यावर फडणवीस यांची प्रतिक्रिया

पुढील लेख
Show comments