Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

सलमान आणि इतर लोकहो लोकभावना महत्वाची - मुख्यमंत्री

Webdunia
शनिवार, 29 ऑक्टोबर 2016 (17:24 IST)
भारतामध्ये पाकिस्तानविरोधात रोषाचे वातावरण आहे. तर भारता विरोध आपक आपल्या चुकीच्या कारवाया सुरूच ठेवून असून , आपल्या देशाचे वीर जवान सीमेवर आपले प्राण देवून आपले रक्षण करत आहे. त्यामुळे आपल्या देशातील  सर्वसामान्य भारतीयांना पाकिस्तानी कलाकारांनी इथं काम करायला नको आहे. या पार्श्वभूमीवर सलमान खान किंवा अन्य कुणीही लोकांच्या भावनांचा विचार करायला हवा,' असे स्पष्ट  मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं आहे. 
 
एका खासगी इंग्रजी वृत्तवाहिनीला  मुलाखत देताना देवेंद्र  फडणवीसांनी स्पष्ट शब्दात सांगितले आहे.  प्रत्येकाला वेगळं मत असण्याचा अधिकार आहे, परंतु सध्याच्या परिस्थितीमध्ये असं मत जाहीर व्यक्त करणं असंवेदनशील ठरू शकतं, मात्र आता ही स्थिती असताना आणि देशप्रेमी जनतेच्या विरोधात कोणी ही बोलू नये असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

Israel Hamas War : हमास ने शांतता करार प्रस्तावाला स्वीकार केलं, इस्त्रायलने अशी दिली प्रतिक्रिया

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यात 5 वाजे पर्यंत सरासरी 53.40 टक्के मतदान झालं

अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 20 मे पर्यंत वाढ, सर्वोच्च न्यायालयाकडून कोणताही दिलासा नाही

विजय वडेट्टीवार यांच्या विवादास्पद वक्तव्याची चौकशी होणार! फडणवीसांचा इशारा

सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी गेल्यावर फडणवीस यांची प्रतिक्रिया

पुढील लेख
Show comments