Festival Posters

जे येणार नाहीत, त्यांच्या शिवाय परिवर्तन करु - मुख्यमंत्री

Webdunia
शुक्रवार, 27 जानेवारी 2017 (09:08 IST)
जे येतील त्यांच्यासोबत आणि जे येणार नाहीत, त्यांच्या शिवाय परिवर्तन करु असं ट्वीट युती तुटल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गोरेगाव मधील पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात शिवसेना-भाजपमधील 25 वर्षांची युती तोडल्याचं जाहीर केलं. यानंतर मुख्यमंत्र्यांनीही ट्वीट करुन युतीबाबत  मत नोंदवलले आहे. मुख्यमंत्र्यांनी  ट्वीटमध्ये ”सत्ता हे साध्य नाही, तर साधन विकासाचे. पारदर्शी कारभार हाच आमचा मूलमंत्र. जे येतील त्यांच्यासोबत जे येणार नाहीत त्यांच्या शिवाय परिवर्तन तर होणारच.” असे म्हणले आहे.
सर्व पहा

नक्की वाचा

शास्त्रोक्त पद्धत: गणपतीला २१ तर शंकराला ११ पदरी वात का? ३६५ पदरी 'देहवात' आणि 'ब्रम्हांडवाता'चे गूढ काय?

मृत्यूपूर्वी दिसणारे मुख्य ५ संकेत, गरुड पुराणात दडलेले रहस्य जाणून घ्या

अधिक मासात जोडवी घेण्याची परंपरा; काय आहे या मागचं रहस्य?

अधिक मासात चुकूनही करू नका ही ५ कामं

सतत ऑनलाइन राहिल्याने तुमची नाती बिघडत तर नाही आहे ना? खूप उशीर होण्यापूर्वी सांभाळा

सर्व पहा

नवीन

पीव्ही सिंधूने सिंगापूर ओपनमध्ये विजयाने सुरुवात केली

बंगळूरु मधील युगांडाच्या महिलेत इबोलाची लक्षणे, रुग्णालयात दाखल

जवाहरलाल नेहरू पुण्यतिथी विशेष

पेट्रोलचा खर्च संपेल, एमजी कॉमेट ईव्ही खरेदी करण्यापूर्वी या ५ महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या

LIVE: 'हा' मोठा पक्ष शिंदे सेनेत विलीन होणार!

पुढील लेख
Show comments