rashifal-2026

गरजू सर्व शेतकरी वर्गाला कर्जमुक्ती देणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Webdunia
गरजू शेतकऱ्यांचं कर्ज  31 आॅक्टोबरपर्यंत  माफ करण्याची घोषणा आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत केली आहे. राज्यातली ही सर्वात मोठी कर्जमाफी असेल, असं मुख्यमंत्री यांनी पुन्हा एकदा नमूद केले आहे.मात्र हे सव करत असताना सरकार  कर्जमाफी कोणाला देंणार आणि  यासाठी चार महिने अभ्यास करणार, असंही फडणवीस यांनी स्पष्ट केल आहे, तर त्यांनी सातेत असलेल्या आणि सरकारला विरोध कर असलेल्या शिवसेनाला निशाना केले आहेत. ते म्हणाले की  ' कोणत्याही पक्षावर बोलणार नाही, राज्यातली जनता सर्व बघत आहे. कोण काम करतय आणि कोण नुसत मजा पाहत आहे,' मात्र आमचे सरकार हे कोणत्याही राजकीय नेत्यासोबत शेतकरी कर्जमाफी बाबत बोलणार नाहीत तर जे खरे शेतकरी आहेत त्यांच्याशी कर्जमाफीसंदर्भात चर्चा करणार, शेतकऱ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवणाऱ्यांशी चर्चा करणार नाही,' असं स्पष्ट मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांनी व्यक्त केलं.
सर्व पहा

नक्की वाचा

Christmas 2025 Gift Ideas नाताळनिमित्त मित्रांसाठी काही खास गिफ्ट आयडियाज

शेंगदाणे खाल्ल्याने शरीराला हे 9 फायदे मिळतात

बोर्ड परीक्षेत हस्ताक्षर सुधारण्यासाठी आणि पूर्ण गुण मिळविण्यासाठी 5 सर्वोत्तम टिप्स जाणून घ्या

हिवाळ्यात तुमचा चेहरा काळवंडतोय का ? कारणे आणि उपाय जाणून घ्या

Health Benefits of Roasted Potatoes : भाजलेले बटाटे खाल्ल्याने आरोग्याला हे 6 आरोग्यदायी फायदे मिळतात

सर्व पहा

नवीन

शिवसेनेच्या नगरसेवकाच्या पतीच्या हत्येप्रकरणी रायगडमध्ये नऊ जणांना अटक

बीएमसी निवडणुकीसाठी भाजप-शिवसेनेमध्ये 227 पैकी 207 जागांवर सहमती

जालन्यात दुर्दैवी अपघात, नदीच्या काठावर भरलेल्या खड्ड्यात 65 वर्षीय महिला आणि 5 वर्षांचा नातवाचा बुडून मृत्यू

LIVE: विकासकामांना मंजुरी देण्यावरून पिंपरी-चिंचवड महापालिकेत वाद वाढला

बीएमसी निवडणुकीसाठी काँग्रेस आणि वंचित बहुजनची युतीची घोषणा

पुढील लेख
Show comments