Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

देवेंद्र फडणवीस यांनी टीम इंडियाला वर्ल्ड चॅम्पियन बनवल्याबद्दल केले अभिनंदन, म्हणाले-

Webdunia
रविवार, 30 जून 2024 (16:45 IST)
भारतीय संघाने T-20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा 7 धावांनी पराभव करत विश्वचषक जिंकला आहे. या सामन्यात विराट कोहलीने 76 धावांची उत्कृष्ट खेळी खेळली, ज्यामुळे भारताने दक्षिण आफ्रिकेसमोर 177 धावांचे लक्ष्य ठेवले होते.
 
भारतीय संघाच्या विजयानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भारतीय संघाचे अभिनंदन केले आहे. ते म्हणाले, या विश्वचषकात टीम इंडिया अपराजित राहिली आहे. सूर्यकुमार यादवने घेतलेल्या झेलने सामन्याचे चित्र फिरवले.
 
जसप्रीत बुमराहची जबरदस्त गोलंदाजी आणि विराट कोहलीची खेळी खूप खास होती. कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली संपूर्ण संघाने चमकदार कामगिरी करत भारताला क्रिकेट विश्वचषक जिंकून दिला, भारत विश्वविजेता ठरला. मी संपूर्ण टीमचे अभिनंदन करतो. हार्दिक पांड्याने भारतासाठी शेवटचे षटक टाकले, शेवटच्या षटकात 16 धावा हव्या होत्या. पण पहिल्याच चेंडूवर पांड्याने डेव्हिड मिलरची विकेट घेतली. या विकेटमध्ये सूर्यकुमार यादवची भूमिका खूप मोठी होती. सूर्याने सीमारेषेवर उडी मारून हा झेल घेतला आणि सामना भारताच्या बाजूने वळवला.असं म्हणत भारतीय संघाचे अभिनंदन केले आहे. 
 
Edited by - Priya Dixit 
 
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

कन्यादान विधी

येथे स्मशानभूमीत चितेच्या राखेसह होळी खेळली जाते, महादेवाशी संबंधित या सणाचे रहस्य आणि महत्त्व जाणून घ्या

होळीला होणार वर्षातील पहिले चंद्रग्रहण सुतक काळ जाणून घ्या

फक्त या दोन गोष्टी तुमच्या चेहऱ्याच्या नैसर्गिक सौंदर्याचे रहस्य बनू शकतात

ज्येष्ठमध चावल्याचे 3 फायदे जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

पालघरमध्ये लग्न समारंभात लाखोंची चोरी

LIVE: सिंधुदुर्ग पर्यटनाला चालना देण्यासाठी विधान भवनात बैठक

सोलापूर : महिलेने तिच्या दोन मुलांसह विहिरीत उडी घेत केली आत्महत्या

चेन्नईमध्ये एकाच कुटुंबातील चार जणांचे मृतदेह आढळले

'एमपीएससी परीक्षा मराठीतून होतील,' मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली

पुढील लेख
Show comments