Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

दोन मित्रांची मनाला चटका लावणारी कहाणी

Webdunia
वर्धा जिल्ह्यातील मोठी आंजी येथील दोन मित्रांची कहाणी सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. 
 
मोठी आंजी या गावातील अजाबराव बाजीराव भावरकर (७५) व रमेशराव धोंगडी (६५) हे दोघे अतिशय घनिष्ट मित्र. अजाबराव काही काळापासून आजारी होते. रविवारी सकाळी रमेशराव यांनी अजाबराव यांच्या प्रकृतीची फोनवरून चौकशी केली. ते आपल्या एका नातेवाईकाच्या लग्नासाठी म्हणून अमरावतीला गेले. दरम्यान अजाबरावांची प्रकृती अचानक ढासळली व सकाळी ११ च्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. ही बातमी लग्नाला म्हणून अमरावतीला गेलेल्या रमेशरावांना जेव्हा कळली तेव्हा ते सर्व काही सोडून मित्राचे अंतिम दर्शन घ्यायला म्हणून बसने आर्वीकडे निघाले. 
 
आर्वी स्थानकावर बस पोहचल्यावर सर्व प्रवासी खाली उतरले. मात्र रमेशराव तसेच बसून होते. बस वाहकाने त्यांच्याजवळ जाऊन पाहिले असता त्यांचे बसल्याजागीच निधन झाल्याचे लक्षात आले. पुढील कारवाईसाठी बस पोलीस स्टेशनला नेण्यात आली. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Makeup Tricks : हिवाळ्यात तुमची लिपस्टिक आणि आयलायनर कोरडे झाले आहेत का? या टिप्स वापरा

मुलांमध्ये खोकला कमी करण्यासाठी हे ५ घरगुती उपाय वापरून पहा

Valentine week days list जाणून घ्या व्हॅलेंटाईन वीक लिस्ट, असे व्यक्त करा तुमचे प्रेम

अकबर-बिरबलची कहाणी : चोराच्या दाढीतला एक ठिपका

Radha Krishna Photo घरामध्ये राधा-कृष्णाची मूर्ती ठेवत असाल तर हे वास्तू नियम पाळावे

सर्व पहा

नवीन

सर्वोच्च न्यायालयाकडून पूजा खेडकरला दिलासा, अटींसह अंतरिम जामिनात वाढ

मुंबई शहरातील गरिबांसाठी 'प्रधानमंत्री आवास योजना 2.0 ची भेट, स्वतःचे घर घेण्याचे स्वप्न साकार होणार

अमेरिका भारताला त्यांचे सर्वात धोकादायक लढाऊ विमान देणार,डोनाल्ड ट्रम्प यांचे मोठे विधान

LIVE: पवार कोणत्या व्यासपीठावर जातील हे राऊत ठरवणार नाहीत- जितेंद्र आव्हाड

संजय राऊतांच्या विधानानंतर जितेंद्र आव्हाडांचे चोख प्रत्युत्तर, म्हणाले- पवार कोणत्या व्यासपीठावर जातील हे राऊत ठरवणार नाही

पुढील लेख
Show comments