Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

एका बाकावर तीन विद्यार्थ्यांना बसवून परीक्षा

Webdunia
गुरूवार, 2 जून 2022 (14:45 IST)
औरंगाबाद- एका बाकावर तीन विद्यार्थ्यांना बसवून परीक्षा घेण्याची घटना घडली आहे परंतू हे फार चुकीचं असून या संदर्भात सविस्तर चौकशी करण्याच्या सूचना देण्यात आल्याचे उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत म्हणाले.
 
औरंगाबादमधील पदवी-पदव्युत्तर परीक्षेतील घडलेल्या गोंधळाप्रकरणी पेपर नव्याने घ्या, असे आदेश सामंत यांनी दिला आहे. तसेच​​​ दोषींवर कारवाई करणाचा इशाराही त्यांनी दिला आहे. पदवी परीक्षेतील ही फार मोठी चूक असून ही चूक विद्यापीठाकडून झाली की, महाविद्यालयाकडून याच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. याप्रकरणाचा तपास करुन याचा अहवाल 24 तासांमध्ये आला पाहिजे, असा आदेश सामंत यांनी विद्यापीठ सहसंचालकांना दिले आहेत. 
 
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवी आणि पदव्युत्तर परीक्षेच्या पहिल्याच दिवशी गोंधळ पाहायला मिळाला जेथे परीक्षा केंद्रावर क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी आल्याने एका बाकावर तीन-तीन विद्यार्थ्यांना बसवल्याचा अजब प्रकार पाहायला मिळाला.

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments