Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

शेतकर्‍यांसाठी पणन मंडळाकडून टोल फ्री नंबर

Webdunia
शेतकर्‍याला माल द्यायचा असेल, अडचणी येत असतील तर त्यांनी पणन मंडळाशी संपर्क करावा, असं आवाहन त्यांनी केलं. त्यासाठी पणन मंडळाकडून 18002330244 हा टोल फ्री नंबर तयार करण्यात आला आहे. शेतकरी त्याच्यावर संपर्क साधू शकतात. शेतकऱ्याला शेतमाल द्यायचा असेल, काही अडचणी येत असतील तर ते संपर्क करू शकतील, असं सदाभाऊ खोत म्हणाले.“शेतकरी संपाआडून काँग्रेस-राष्ट्रवादीचा गोंधळ आणि दंगा घालण्याचा प्रयत्न सुरु आहे”, असा आरोप सदाभाऊ खोत यांनी केला. 
 
शेतकरी संपामुळे नाशिक, पुण्यात भाजीपाला आवक घटली आहे, मात्र मुंबईत काही परिणाम नाही, असं  सदाभाऊ खोत यांनी सांगितलं. भाजीपाला आणि दुधाव्यतिरिक्त इतर माल अडवून नासधूस होतेय. हे करणारे शेतकरी नाहीत. यात शेतकऱ्यांच्या आड काही मंडळी घुसली आहेत. ज्यांना 15 वर्ष काही करता आलं नाही ते संप चिघळवत आहेत, असा आरोप सदाभाऊ खोत यांनी केला.

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments