Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

रेल्वे अडवून केला शेतक-यांनी सरकारचा धिक्कार

Webdunia
शुक्रवार, 19 जानेवारी 2024 (20:39 IST)
लातूर : शेतकरी, शेतमजूर आणि निराधारांच्या प्रश्नावर रविकांत तुपकर हे रस्त्यावर टोकाची संघर्ष लढाई लढत आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली गावगाड्यातील प्रश्न घेऊन पक्षाचे झेंडे बाजूला ठेवत शेतकरी शेतमजूर आणि निराधार म्हणून एकत्र येत आरपारचा संघर्ष लढा उभा राहिला आहे.
 
त्यामुळे राज्यभर सरकारची कोंडी झालेली आहे म्हणून रविकांत तुपकर आणि कार्यकर्त्यांना धरपकड करत जणू ते आतंकवादी आहेत की काय, अशी परिस्थिती निर्माण सरकार करीत आहे. तुपकर यांना बुलढाणा पोलिसांनी अटक केल्याने शुक्रवारी लातूर हरंगुळ रेल्वे स्टेशनवर राजेंद्र मोरे राजीव कसबे यांच्या नेतृत्वाखाली असंख्य कार्यकर्त्यांनी रेल रोको करुन सरकारचा धिक्कार केला आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

कन्यादान विधी

येथे स्मशानभूमीत चितेच्या राखेसह होळी खेळली जाते, महादेवाशी संबंधित या सणाचे रहस्य आणि महत्त्व जाणून घ्या

होळीला होणार वर्षातील पहिले चंद्रग्रहण सुतक काळ जाणून घ्या

फक्त या दोन गोष्टी तुमच्या चेहऱ्याच्या नैसर्गिक सौंदर्याचे रहस्य बनू शकतात

ज्येष्ठमध चावल्याचे 3 फायदे जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

गडचिरोली : शाळेत विद्यार्थिनींसोबत अश्लील कृत्ये, पोलिसांनी मुख्यध्यापकाला केली अटक

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी, मंत्री अदिती तटकरे म्हणाल्या योजना कधीही बंद केली जाणार नाही

पालघरमध्ये बारावीच्या बोर्ड परीक्षेच्या उत्तरपत्रिका जळून खाक, विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात

पॅकेटमध्ये मेलेला उंदीर, मुलांच्या पोषण आहाराबाबत विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर निशाणा साधला

LIVE: पालघरमध्ये बारावीच्या बोर्ड परीक्षेच्या उत्तरपत्रिका जळून खाक

पुढील लेख
Show comments