Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

रायगड मध्ये समुद्रात बुडून महिला सरकारी अधिकाऱ्याचा दुर्देवी मृत्यू

रायगड मध्ये समुद्रात बुडून महिला सरकारी अधिकाऱ्याचा दुर्देवी मृत्यू
Webdunia
सोमवार, 24 मार्च 2025 (08:40 IST)
महाराष्ट्रातील रायगड मध्ये समुद्रात बुडून एका महिला अधिकाऱ्याचा मृत्यू झाला. सदर घटना हरिहरेश्वर समुद्राच्या किनाऱ्यावर सहली दरम्यान घडली. पल्लवी सरोदे तिच्या ऑफिसच्या सहकाऱ्यांसोबत सहलीसाठी हरिहरेश्वर समुद्रकिनाऱ्यावर गेली होती. समुद्रात शिरली असताना जोरदार लाटा आल्या आणि त्यात ती वाहून गेली आणि तिचा बुडून मृत्यू झाला. प्रशासकीय अधिकाऱ्याने या घटनेला दुजोरा दिला आहे.  
ALSO READ: अजित पवारांचा पक्षराज्य स्थापना दिनी निमित्त महाराष्ट्र महोत्सव' साजरा करणार सुनील तटकरे यांची माहिती
वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, मयत पल्लवी सरोदे ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्या वैयक्तिक सहाय्यक महसूल अधिकारी म्हणून काम करत करत होती. सहकाऱ्यांसोबत हरिहरेश्वर समुद्राच्या किनाऱ्यावर सहलीसाठी गेली असताना समुद्राच्या लाटात वाहून गेली आणि बुडून तिचा मृत्यू झाला. 
ALSO READ: न्यायाधीशांच्या घरातून सापडलेल्या रोख रकमेवरून संजय राऊत यांचा केंद्र सरकारवर निशाणा
अपघातांनंतर स्थानिक प्रशासन आणि पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून त्यांचा शोध सुरु केला आणि काही वेळाने तिचा मृतदेह समुद्रातून बाहेर काढण्यात आला.या अपघातामुळे ठाणे जिल्हा प्रशासनातील कर्मचाऱ्यांमध्ये शोककळा पसरली आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठविले आहे. पोलीस पुढील तपास करत आहे. 
Edited By - Priya Dixit  
ALSO READ: एमबीए-सीईटी प्रवेश प्रक्रियेत फसवणूक केल्याप्रकरणी मुंबई गुन्हे शाखेने 4 जणांना अटक केली

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Ice for Weight Loss वजन कमी करण्यासाठी आइस हॅक, जाणून घ्या काय आहे हा प्रकार

Nyctophobia म्हणजे काय, तुम्हाला त्याची लक्षणे आहेत का?

29 मार्च रोजी 6 अशुभ योग, 5 राशींच्या लोकांना सावधगिरी बाळगावी लागेल, 5 उपाय करावे लागतील

नटराजाष्टकम् Nataraja Ashtakam

Saint Balumama Information सद्गुरू संत श्री बाळूमामा

सर्व पहा

नवीन

कुणाल कामराच्या अडचणी वाढल्या, खार पोलिसांनी समन्स बजावले; या दिवशी उपस्थित राहावे लागेल

LIVE: 'सौगत-ए-मोदी' नाहीये हे सत्ता जिहाद आहे उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल

'त्याने सर्व मर्यादा ओलांडल्या, त्याला प्रसाद द्यायला हवा', कुणाल कामराच्या नवीन व्हिडिओवर मंत्री शंभूराज संतापले

मांजरीला घाबरून पळाली उकळत्या दुधाच्या भांड्यात पडली, चिमुरडीचा वेदनादायक मृत्यू

संविधान कोणीही बदलू शकत नाही... महात्मा गांधींचा उल्लेख केल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी 'राम राज्य'वर काय म्हटले?

पुढील लेख
Show comments