Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मलेशियात अडकलेले नाशिकचे पंधरा पर्यटक अखेरी नाशिकमध्ये सुखरूप परतले

Webdunia
मंगळवार, 15 नोव्हेंबर 2022 (07:48 IST)
ठकबाजीमुळे मलेशियात अडकलेले  नाशिकचे पंधरा पर्यटक अखेरी नाशिकमध्ये सुखरूप परतले. नाशिकचे खासदर  हेमंत गोडसे यांच्या मध्यस्तीनंतर केंद्र शासनाच्या परराष्ट्र मंत्रालयाने मलेशिया एम्बेसी प्रशासनाशी पत्रव्यवहार करत मलेशिया पोलिसांच्या कस्टडीतून पंधरा पर्यटकांना सुखरूपपणे मायदेशी परत आणले.
 
नाशिकमधील सुभाष ओहोळे, मिनाक्षी ओहोळे, अरूण भदरंगे, शांताबाई भदरंगे,धनाजी जाधव,सुनिल म्हात्रे, संजीवनी म्हात्रे, अशोक भालेराव,विमल भालेराव,मंदा गायकवाड,वृशाली गायकवाड,प्रविण नुमाळे,द्रोपदी जाधव,इंदूबाई रूपवते हे सर्व नाशिक  शहरातील एका ट्रॅव्हल्स कंपनीच्या एजंट मार्फत मलेशिया येथे गेले होते.   हैदराबाद येथून चार जणांच्या विसाचे काम पूर्ण करून मलेशियाला येतो असे सांगून एजन्ट मलेशियात पोहोचलाच  नाही. त्यामुळे पर्यटक तेथे चिंतेत असतानाच  मलेशिया पोलिसांनी त्यांना हटकावले. आणि या सर्वांचे पासपोर्ट जप्त करून घेत त्यांना ताब्यात घेतले.
Edited by : Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

कथा बायजाबाईंची

Death Line on Hand: हाताच्या रेषांवरून मृत्यू कधी आणि कसा होईल हे जाणून घ्या, हस्तरेषाशास्त्र काय म्हणते ते जाणून घ्या

ऊँ म्हणा आणि ही वस्तू तुमच्या पर्समध्ये ठेवा, तुमचे घर पैशांनी भरून जाईल

लॉन्ग डिस्टेंस रिलेशनशिपला मजेदार बनवण्यासाठी हे 5 टिप्स अवलंबवा

सकाळी रिकाम्या पोटी कडुलिंबाची पाने खाल्ल्याने होतात हे 5 आश्चर्यकारक आरोग्य फायदे

सर्व पहा

नवीन

दौंड येथे आईने केली स्वत:च्या मुलांची हत्या, पतीवर कोयत्याने हल्ला केला

ठाण्यात रुग्णाच्या मृत्यूनंतर संतप्त कुटुंबीयांचा डॉक्टरवर हल्ला, गुन्हा दाखल

महाकुंभाने दिल्लीत चमत्कार दाखवला', नवनीत राणा यांचे आप वर टीकास्त्र

IND vs ENG: कटक वनडेपूर्वी भारताला आनंदाची बातमी, कोहली खेळणार हा सामना

National Games: बॉक्सर लव्हलिना बोरगोहेनने सुवर्णपदक जिंकले, शिवा थापाला रौप्यपदक

पुढील लेख
Show comments