Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

आंबेगाव येथे शेततळ्यात बुडून चार विद्यार्थ्यांचा मृत्यू

Webdunia
शनिवार, 25 मे 2024 (09:49 IST)
आंबेगाव तालुक्यात निरगुडसर येथे शेततळ्यात बुडून चार विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. 
शेतमजूर कुटुंबातील ही चारही मुले  शाळेला सुट्टी असल्यामुळे शेततळ्यात खेळत होती. खेळत खेळत ते सर्वजण शेततळ्यात उतरले पाण्याचा अंदाज न आल्यामुळे आणि तसेच पोहता येत नसल्यामुळे त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.सायली काळू नवले(11), दीपक दत्ता(7), श्रद्धा काळू नवले(13),राधिका नितीन केदारी (14) अशी मयत विद्यार्थ्यांची नावे आहे. 

श्रद्धा आणि सायली या मुलींना गोरक्षनाथ बबन कवठे यांनी दत्तक घेतले असून ते शेतमजुरीचे काम करतात. मुले शेततळ्यात उतरल्यावर त्यांना पाण्याचा अंदाज लागला नाही आणि ते पाण्यात बुडाले. मुले पाण्यात बुडाल्याची माहिती मिळाल्यावर बबन कवठे आणि त्यांची पत्नी शेततळ्यात पोहोचले तो पर्यंत मुलांचा बुडून मृत्यू झाला. मयत मुलांना शवविच्छेदनासाठी पाठविले आहे. या दुर्देवी घटनेमुळे शेतमजूर कुटुंबावर शोककळा पसरली आहे. 
 
Edited by - Priya Dixit  

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

शिवराज यांच्या मार्गावर शिंदे सरकार, राज्यामध्ये होऊ शकते लाडली बहना सारख्या योजनेची सुरवात

रस्ते खराब असतील तर टोल टॅक्स घेणे चुकीचे, लोक तर भडकतीलच- नितिन गडकरी

ओम बिर्ला यांची लोकसभा अध्यक्षपदी दुसऱ्यांदा निवड

लोकसभेमध्ये राहुल गांधींना मिळाली मोठी जवाबदारी, शरद पवार म्हणाले, 'भारत जोड़ो यात्रा मुळे...'

छत्रपती संभाजीनगर मध्ये दुसऱ्या धर्माच्या महिलेसोबत बोलत होता तरुण, लोकांनी केली मारहाण

सर्व पहा

नवीन

राहुल गांधींच्या लोकसभा मध्ये नेता प्रतिपक्ष बनण्यावर संजय राऊतांची प्रतिक्रिया

मुंबई उच्च न्यायालयाने राणा दंपतीला दण्ड देण्याचा इशारा दिला

जायकवाडी मासेमारी : 'अपंग मुलाच्या इलाजासाठी रुपया-रुपया साठवते, मासे कमी झाले तर जगू कसं?'

राजर्षी शाहू महाराजांनी सव्वाशे वर्षांपूर्वी दिलेलं 50 टक्के आरक्षण नेमकं कसं होतं?

छत्रपती शाहू महाराज यांनी सामाजिक, शैक्षणिक विचारांनी महाराष्ट्राला कशी दिशा दिली?

पुढील लेख
Show comments