Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मुंबईत संततधार सुरुच, ऑरेंज अलर्ट

Webdunia
मुंबईत पुन्हा पावसाने दमदार हजेरी लावली आहे. मुंबई, ठाणे आणि पालघर परिसरात सलग दुसऱ्या दिवशी पावासाची संततधार सुरुच आहे. यामुळे लोकांच्या समस्या वाढल्या आहे. जागोजागी पाठी साचत आहे. मागील 24 तासात जोरदार पाऊस पडला आहे. हवामान खात्याने 6 सप्टेंबरपर्यंत मुंबईत जोरदार पावसाची शक्यता वर्तवली असून ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आले आहे, जेव्हाकि दुपारी हायटाइड अलर्ट जाहीर केले गेले आहे.
पावसाची रिपरिप सुरुच असल्यामुळे रस्ते वाहतुकीचाही वेग मंदावला आहे. पावसामुळे अनेक भागांमध्ये पाणी साचले असून बेस्ट बसांचे रुट परिवर्तित करण्यात आले आहे.
बीएमसीने बुधवारी शाळा बंद ठेवण्याचे आदेश दिले आहे. हार्बर लाइनवर ट्रेन उशिराने धावत आहे आणि काही ट्रेन रद्द करण्यात आल्या आहेत.
गणेशोसत्वामुळे अनेक लोकं रस्त्यावर असल्यामुळे समस्या अधिकच वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. उंच लाटांमुळे बीएमसीने लोकांना समुद्राजवळ जाऊ नये अशी चेतावणी जाहीर केली आहे.

संबंधित माहिती

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

Israel Hamas War : हमास ने शांतता करार प्रस्तावाला स्वीकार केलं, इस्त्रायलने अशी दिली प्रतिक्रिया

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यात 5 वाजे पर्यंत सरासरी 53.40 टक्के मतदान झालं

अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 20 मे पर्यंत वाढ, सर्वोच्च न्यायालयाकडून कोणताही दिलासा नाही

विजय वडेट्टीवार यांच्या विवादास्पद वक्तव्याची चौकशी होणार! फडणवीसांचा इशारा

सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी गेल्यावर फडणवीस यांची प्रतिक्रिया

पुढील लेख
Show comments