Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

संजय दत्तचे वर्तन कुठल्या आधारे चांगलं ठरवले ?

Webdunia
अभिनेता संजय दत्तचं येरवडा कारागृहातील वर्तन कुठल्या आधारे चांगलं ठरवलं? असा सवाल विचारत उच्च न्यायालयाने तुरुंग प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. या प्रकरणी राज्य सरकारला तीन आठवड्यात उत्तर दाखल करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने दिले आहेत. 
 
सामाजिक कार्यकर्ते प्रदीप भालेकर यांनी अॅड. नितीन सातपुतेद्वारे यांच्यामार्फत संजय दत्तला दिलेल्या सवलतीविरोधात हायकोर्टात जनहित याचिका दाखल केली होती. याचिकाकर्त्यांच्या आरोपानुसार, शिक्षेतील बराचसा कालावधी संजय दत्त पॅरोल आणि फर्लोवर बाहेर होता. अशा परिस्थितीत त्याचं वर्तन कोणत्या प्रकारच्या चांगल्या कैद्यांच्या श्रेणीमध्ये येतं?असे विचारले आहे. संजय दत्तला अवैध शस्त्रास्त्र बाळगल्याप्रकरणी 5 वर्षांची शिक्षा ठोठवली होती.
सर्व पहा

नक्की वाचा

Ramayan : हनुमानजी आपली शक्ती का विसरले?

Kamada Ekadashi 2025: ८ एप्रिल रोजी कामदा एकादशी, तिथी मुहूर्त आणि व्रतकथा

आंघोळीच्या पाण्यात या 4 गोष्टी मिसळा, भरपूर पैसा मिळेल, प्रगती होईल !

उन्हाळ्यात दररोज एक कच्चा कांदा खा, उष्माघातापासून बचाव होईल, इतरही अनेक फायदे

गुलकंद करंजी रेसिपी

सर्व पहा

नवीन

UPI नियमांमध्ये होणार मोठा बदल, NPCI बाबत एक मोठा निर्णय घेतला

LIVE: सरकारने नागपुरात SIDM स्थापन करण्याचा निर्णय घेतला

नवी मुंबईत ब्लॅकमेल करत शारीरिक सुखाची मागणी करणाऱ्या कॅब ड्रायव्हरची तरुणीने प्रियकराच्या मदतीने केली हत्या

गेम ऑफ थ्रोन्सचा डायर वुल्फ १३,००० वर्षांनंतर जिवंत ! डीएनएने चमत्कार केला, पण ते बरोबर आहे का?

पुण्यातील घरात गॅस सिलेंडरचा स्फोट,दोघांचा मृत्यू

पुढील लेख
Show comments