Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अकोल्यात उच्चांकी 47.2 अंश तापानाची नोंद

Webdunia
सोमवार, 29 एप्रिल 2019 (10:29 IST)
राज्यात कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भाग वगळता राज्यात सर्वच ठिकाणी तापानाचा पारा 40 अंशांच्या पार गेला आहे. यंदाच्या मोसमातील सर्वाधिक तापमान रविवारी अकोल्यात नोंदवण्यात आले. अकोल्याचे तापान 47.2 अंश नोंदवण्यात आले आहे. तर वर्ध्यातही तापानाचा पारा 45.7 अंशावर पोहोचला आहे. वाशिम जिल्ह्यातील कारंजामध्येही 47 अंशाच तापानाने उच्चांक गाठला आहे.
 
अकोल्यात शनिवारी 46.7 अंश तर वाशिम आणि परभणीमध्ये 45 अंश तापानाची नोंद करण्यात आली, किमान तापान 25 अंश कोल्हापुरात नोंदवण्यात आले. दरम्यान, हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील दोन दिवस राज्याच्या काही भागात तापमानाचा पारा अधिक वर चढणार आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Chaitra Navratri 2025 भारतातील दहा प्रमुख श्रीराम मंदिर

Gudi Padwa 2025 Rangoli Designs गुढीपुढे काढण्यासाठी रांगोळी डिझाईन

हिंदू नववर्षापूर्वी घरातून बाहेर काढून टाका या ७ वस्तू, जीवनात सुख-समृद्धी येईल

फाटलेले ओठ गुलाबी करण्यासाठी नारळाच्या तेलात हे मिसळून लावा

नारळ पाणी कोणी पिऊ नये पिण्यापूर्वी त्याचे तोटे जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

महिला इन्फ्लूएंसरने कुत्र्यासोबत संबध ठेवले, व्हिडिओही व्हायरल झाला

मध्य प्रदेशातील उज्जैनसह १९ धार्मिक स्थळांवर आज मध्यरात्रीपासून दारूबंदी

रतन टाटा यांचे मृत्युपत्र : Ratan Tata यांनी संपत्तीचा मोठा भाग दान केला, कोणाला काय मिळाले ते पहा

LIVE: महाराष्ट्रात काही भागात पावसाचा येलो आणि ऑरेंज अलर्ट जारी

ठाणे: दोन अल्पवयीन मुलांकडून तरुणावर चाकूहल्ला, मृतदेह नदीत फेकून दिला

पुढील लेख
Show comments