Dharma Sangrah

उठाव शिवसेना संपवण्यासाठी नाही तर…; आमदार सदा सरवणकरांनी व्यक्त केली खंत

Webdunia
शुक्रवार, 8 जुलै 2022 (08:08 IST)
एकनाथ शिंदेच्या बंडानंतर शिवसेनेत भूकंप झाला. शिंदेंसोबत ४० हून अधिक आमदार गेले. यांनतर शिंदे आणि भाजप सरकार सत्तेत आलं आहे. शिंदे गटातील अनेक आमदार उद्धव ठाकरे यांच्याजवळील नेत्यांवर , राष्ट्रवादी आणि काँग्रेसवर आरोप करताना दिसत आहेत. बंडखोर आमदार सदा सरवणकर यांनी ही आपली खंत व्यक्त केली आहे.
 
आम्ही शिवसेना सोडलेली नाही. परंतु या सगळ्यासाठी कोणीतरी उठाव करण्याची गरज होती, तो उठाव आम्ही केला. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नेतृत्व केलं. या मतदारांच्या आणि नागरिकांच्या समस्या दूर व्हाव्यात, हीच त्यामागची भावना आहे, अशी खंत शिवसेनेचे बंडखोर आमदार सदा सरवणकर यांनी व्यक्त केली आहे.
 
उद्धव ठाकरेंवर आमची नाराजी नाही
सदा सरवणकर यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत असं म्हटलंय की, ज्या आमदारांचे त्यांच्या मतदारसंघातील प्रश्न सुटत नव्हते. तसेच जे आमदार त्यादृष्टीने बघत होते, त्याचाच हा भाग असावा. लोकांचे प्रश्न सुटत नसल्याने पक्षाचा राजीनामा देण्यासाठी मी मानसिकता बनवली होती. परंतु अशा प्रकारचा जर उठाव होणार असेल तर त्यामध्ये मी सामील झालो. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

भिकाऱ्याने दान विकून दारू पिल्यास दात्याला दोष लागतो का?, प्रेमानंद महाराज काय म्हणाले जाणून घ्या

Christmas 2025 Essay in Marahti नाताळ निबंध मराठी

सुंदर त्वचेसाठी तांदळाचे पीठ अशा प्रकारे वापरा, पद्धत जाणून घ्या

हिवाळ्यात ब्रोकोली खाणे अत्यंत फायदेशीर आहे आरोग्य फायदे जाणून घ्या

जोडीदार भावनिक छळ तर नाही करत आहे, अशा प्रकारे ओळखा

सर्व पहा

नवीन

ढाका येथील भारतीय उच्चायुक्तांना धमक्या, भारताने कडक कारवाईची मागणी केली

आचारसंहिता लागू होताच बीएमसीने कारवाई सुरू केली, मुंबईत राजकीय पोस्टर्स आणि बॅनर हटवले

महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठीत घोषणा अनिवार्य करावी; नाना पटोलेंची पंतप्रधान यांना मागणी

चंद्रपूरमधील हनुमान मंदिरात मधमाशांचा हल्ला, एका भाविकाचा मृत्यू

माणिकराव कोकाटेंना अटक होणार?

पुढील लेख
Show comments