Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राज्यात या 12 जिल्ह्यात सरी बरसणार

Webdunia
रविवार, 20 मार्च 2022 (17:30 IST)
सध्या सर्वत्र उकाडा वाढत असून तापमानात वाढ होत आहे. मार्चच्या महिन्यात चक्रीवादळाची स्थिती बंगालच्या उपमहासागरात निर्माण झाली असून राज्यात तापमानात घट होऊन पावसाचं वातावरण निर्माण झाले आहे. 
सध्या आग्नेय बंगालच्या उपसागरात आणि लगतच्या दक्षिण अंदमान समुद्रात कमी दाबाचे क्ष्रेत्र बनत आहे. हवेचे कमी दाबाचे क्षेत्र बांगलादेश -उत्तर म्यांनमारच्या दिशेने पुढे सरकत असून आसनी चक्रीवादळ येण्याची शक्यता आहे. या चक्रीवादळाचा धोका भारतीय किनार पट्टीला नाही. तरी ही वातावरणात घट होऊन राज्यात कोकण आणि घाटात आणि मध्य महाराष्ट्रात पावसाळी वातावरण तयार झाले आहे. 

पुण्यासह, मुंबई, दुर्ग, पालघर, नाशिक, ठाणे, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी, सातारा, सिंधुदुर्ग, सोलापूर, रायगड या भागात हवामान खात्यानं पावसाची शक्यता वर्तवली आहे. सध्या प्रचंड उकाडा जाणवत आहे. त्या मुळे या जिल्ह्यात पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली असून या भागात उष्णतेमुळे काही प्रमाणात दिलासा मिळू शकतो. 

संबंधित माहिती

उत्तर कोरियाने बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी केली

IPL 2024: हा खेळाडू शेवटच्या सामन्यात पीबीकेएसचा कर्णधार असेल

इंडिया आघाडी देशाचा नाश करत असल्याचे पंतप्रधान मोदी दिल्लीच्या सभेत म्हणाले

मी उद्या सर्व नेत्यांसोबत भाजप कार्यालयात जाणार, ज्या नेत्याला अटक करायचे आहेत त्यांना अटक करू शकता केजरीवाल म्हणाले

Nagpur : जुन्या वादातून तरुण कॅब चालकाचा चाकू भोसकून खून

राजेंद्र शिळीमकर, सुभाष जगताप पदाधीकाऱ्यांसह 20 ते 25 महायुतीच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल

स्वाती मालीवाल यांच्या वैद्यकीय अहवालात जखमांच्या खुणा आढळल्या

अमरावतीत ऑनलाईन फसवणूक, गुंतवणुकीच्या नावाखाली 31 लाख 35 हजार लुटले

स्वाती मालिवाल यांच्यावर हल्ला केल्याचा आरोपाखाली बिभव कुमारला मुख्यमंत्री निवासस्थानातून अटक

कचऱ्याच्या तुलनेत हिरा काहीच नाही, नितीन गडकरींचा लोकांना कचऱ्याचा व्यवसाय करण्याचा सल्ला

पुढील लेख
Show comments