Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राज्यात या 12 जिल्ह्यात सरी बरसणार

Webdunia
रविवार, 20 मार्च 2022 (17:30 IST)
सध्या सर्वत्र उकाडा वाढत असून तापमानात वाढ होत आहे. मार्चच्या महिन्यात चक्रीवादळाची स्थिती बंगालच्या उपमहासागरात निर्माण झाली असून राज्यात तापमानात घट होऊन पावसाचं वातावरण निर्माण झाले आहे. 
सध्या आग्नेय बंगालच्या उपसागरात आणि लगतच्या दक्षिण अंदमान समुद्रात कमी दाबाचे क्ष्रेत्र बनत आहे. हवेचे कमी दाबाचे क्षेत्र बांगलादेश -उत्तर म्यांनमारच्या दिशेने पुढे सरकत असून आसनी चक्रीवादळ येण्याची शक्यता आहे. या चक्रीवादळाचा धोका भारतीय किनार पट्टीला नाही. तरी ही वातावरणात घट होऊन राज्यात कोकण आणि घाटात आणि मध्य महाराष्ट्रात पावसाळी वातावरण तयार झाले आहे. 

पुण्यासह, मुंबई, दुर्ग, पालघर, नाशिक, ठाणे, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी, सातारा, सिंधुदुर्ग, सोलापूर, रायगड या भागात हवामान खात्यानं पावसाची शक्यता वर्तवली आहे. सध्या प्रचंड उकाडा जाणवत आहे. त्या मुळे या जिल्ह्यात पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली असून या भागात उष्णतेमुळे काही प्रमाणात दिलासा मिळू शकतो. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

लखपती दीदी योजना बद्दल संपूर्ण माहिती

पसायदान – संत ज्ञानेश्वर महाराज

वांग्ड्निश्चय आणि सीमांत पूजन विधी

देव देवक पूजा विधी काय आहे? माहिती जाणून घ्या

मेंदी काढणे व चूड़ा भरणे सोहळा

सर्व पहा

नवीन

दरवर्षी 3 ऑक्टोबरला मराठी भाषा सन्मान दिन साजरा करण्याची अजित पवारांची घोषणा

LIVE: उद्धव ठाकरे म्हणाले 'जय श्रीराम' ला 'जय भवानी' ने उत्तर द्या

Maharashtra Budget 16 लाख लोकांना रोजगार देण्याचे आणि महाराष्ट्राला नंबर 1 बनवण्याचे आश्वासन

Maharashtra Politics उद्धव ठाकरे म्हणाले 'जय श्रीराम' ला 'जय भवानी' ने उत्तर द्या

आईने पैसे देण्यास नकार दिल्यावर मुलाने लोखंडी रॉडने केली मारहाण, ठाण्याची घटना

पुढील लेख
Show comments