Festival Posters

मुंबईच्या समुद्रकिनार्‍यांवर विषारी जेलीफिश, चावून बधिर करू शकते

Webdunia
महाराष्ट्राच्या गिरगौम आणि जुहू किनारपट्टीवर विषारी जेलीफिश बघण्यात आली. यावर सरकारने लोकांना समुद्रकिनारी न जाण्याचा सल्ला दिला आहे.
 
मत्स्य व्यवसाय विभागाचे राज्य आयुक्त अरुण विधाले यांनी म्हटले की जेलीफिश समुद्राच्या लाटांसोबत वाहत आहे.
 
त्यांनी म्हटले की जेलीफिश व्यक्तीच्या संपर्कात आल्यास चावते. ज्याने वेदना होऊन तेवढा भाग लाल होऊन जातो. याने व्यक्ती बधिर देखील होऊ शकतो किंवा शरीराचा तेवढ्या भागाचे सेंसेशन नाहीसं होतं. 
 
यावर उपचार म्हणून व्यक्तीला प्रभावित भागेवर व्हिनेगर किंवा गरम पाणी टाकले पाहिजे. वेदना असल्यास तात्काळ मेडिकल मदत घेतली पाहिजे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मासात मुलीने आईची ओटी का भरावी? जाणून घ्या धार्मिक कारण

Adhik Maas 2026 Upay अधिक मासात ३३ दिवे लावण्यामागील रहस्य: ३३ कोटी देवतांचा आशीर्वाद प्राप्त करा

तणाव व्यवस्थापन करण्यासाठी जीवनशैलीत हे बदल करा

इयत्ता ११वीत विज्ञान, वाणिज्य की कला तुमच्यासाठी कोणती शाखा सर्वोत्तम आहे जाणून घ्या

रेशमी साडी खरेदी करताना फसवणुकीला बळी पडू नका, अशी तपासा

सर्व पहा

नवीन

राज्यात पुण्यात पुढील ४८ तासांसाठी अवकाळी पावसाचा इशारा

LIVE: नागपूर-तुळजापूर महामार्गावर भीषण अपघात, ३ जणांचा जागीच मृत्यू

LSG vs PBKS :पंजाबने लखनौला सात गडी राखून पराभूत करत विजय मिळवला

व्हाइट हाऊसमध्ये पुन्हा एकदा गोळीबार ,डोनाल्ड ट्रम्प आत उपस्थित होते

LIVE: १ जूनपासून नागपूर विमानतळावरून अनेक उड्डाणे रद्द केली जाणार

पुढील लेख
Show comments