Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

सर्व दुकाने सायंकाळी सात वाजेपर्यंत खुली ठेवा : आमदार शिरोळे यांची मागणी

Webdunia
शनिवार, 10 जुलै 2021 (08:36 IST)
रस्त्यातील गर्दी कमी होण्यासाठी शहरातील सर्व दुकाने, बाजारपेठा दररोज सकाळी सात ते सायंकाळी सात वाजेपर्यंत खुली ठेवावीत,अशी मागणी भाजप आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी केली आहे.
 
पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कोविड आढावा बैठक विधानभवनात आज झाली. त्यावेळी आमदार शिरोळे बोलत होते.नागरिकांनी कोविड नियमावलीचे काटेकोर पालन  करावे. नियम मोडणाऱ्यांवर प्रशासनाने पोलीसांनी कडक कारवाई करावी. दिल्लीमध्ये याच पद्धतीने कोविड साथ नियंत्रणात आणण्यात आली, असे आमदार शिरोळे यांनी सांगितले.
 
जे नागरिक दोनदा कोविड पॉझिटिव्ह झाले आहेत आणि दोनदा कोविड पॉझिटीव्ह होऊन मृत्यूमुखी पडले अशा नागरिकांची वेगळी यादी शासनाने करावी. कोविड प्रतिबंधक लसीचे दोन डोस पूर्ण झाले आहेत, अशा नागरिकांना प्रवासासाठी आरटीपीसीआर टेस्टचे बंधन नसावे, अशा सूचना आमदार शिरोळे यांनी केल्या.
 

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments