Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

कोल्हापूर पुढील २४ तासात धोकापातळी गाठण्याची शक्यता,नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

Webdunia
मंगळवार, 5 जुलै 2022 (21:38 IST)
कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या 24 तासांपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. धरणक्षेत्रात पाऊस वाढल्याने धरण साठ्यात वाढ होत आहे. यामुळे नदीपात्रात पाणी वाढण्याची शक्यता आहे. पावसाचे प्रमाण असेच सुरू राहिल्यास पुढील २४ तासात धोकापातळी गाठण्याची शक्यता आहे. म्हणूनच नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याच्या सूचना जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिल्या आहेत. तसेच ग्रामस्थांनी तलाठी व ग्रामसेवकांच्या संपर्कात राहावे, कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता जिल्हा नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा असेही सांगण्यात आले आहे.
 
दरम्यान सायंकाळी चार वाजेपर्यंत कोल्हापूर जिल्ह्यातील २० बंधारे पाण्याखाली गेले आहेत. तर राजाराम बंधाऱ्याची पाणी पातळी २६फूट ६ इंच इतकी आहे. पंचगंगा नदीची इशारा पातळी ३९ फूट व धोका पातळी ४३ फूट आहे.

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments