Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

परप्रांतीय मजूर, कामगार राज्यात पुन्हा परतण्यास सुरुवात

Webdunia
शुक्रवार, 19 जून 2020 (08:55 IST)
लॉकडाउन जाहीर झाल्यानंतर आपापल्या घरी परतलेले परप्रांतीय मजूर, कामगार राज्यात पुन्हा परतण्यास सुरुवात झाली आहे. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ही माहिती दिली आहे. मुंबई, पुणे, ठाणे, नवी मुंबई, रायगड व राज्याच्या इतर भागात दररोज जवळपास १६ ते १७ हजार मजूर परतत असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. मजुरांची योग्य नोंद व थर्मल तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
 
“करोनाशी लढताना महाराष्ट्र सरकारने लॉकडाउन जाहीर केलं होतं. राज्यात मोठ्या प्रमाणात उद्योग, व्यवसाय करोनाच्या संकटामुळे बंद झाले होते. पण आता राज्य शासनाने अनलॉकचा निर्णय घेतला आहे. यामुळे उद्योग व्यवसाय हळूहळू चालू झाले आहेत. हे चालू होत असल्याने महाराष्ट्रातील परप्रांतीय श्रमिक जे आपापल्या राज्यात उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, मध्य प्रदेश येथे मोठ्या प्रमाणात परत गेले होते त्यांची महाराष्ट्रात घऱवापसी सुरु झाली आहे. मोठ्या संख्येने ते येत आहेत. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Makeup Tricks : हिवाळ्यात तुमची लिपस्टिक आणि आयलायनर कोरडे झाले आहेत का? या टिप्स वापरा

मुलांमध्ये खोकला कमी करण्यासाठी हे ५ घरगुती उपाय वापरून पहा

Valentine week days list जाणून घ्या व्हॅलेंटाईन वीक लिस्ट, असे व्यक्त करा तुमचे प्रेम

अकबर-बिरबलची कहाणी : चोराच्या दाढीतला एक ठिपका

Radha Krishna Photo घरामध्ये राधा-कृष्णाची मूर्ती ठेवत असाल तर हे वास्तू नियम पाळावे

सर्व पहा

नवीन

बुलढाणा जिल्ह्यात तरुणाने तीन महिलांवर हल्ला केला, एकीचा मृत्यू, दोघांची प्रकृती गंभीर

पुण्यात गुइलेन-बॅरे सिंड्रोममुळे आणखी एका व्यक्तीचा मृत्यू

LIVE: एकनाथ शिंदेंना गौरव पुरस्कार दिल्याबद्दल संजय राऊतांनी तीव्र प्रतिक्रिया दिली

IND vs ENG: भारताने इंग्लंडवर दुसरा मोठा विजय नोंदवला, इंग्लंडचा 142 धावांनी पराभव

एकनाथ शिंदेंना गौरव पुरस्कार दिल्याबद्दल संजय राऊत संतापले

पुढील लेख
Show comments