Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राज्यपालांवर कारवाईसाठी उदयनराजे आग्रही,पंतप्रधान कार्यालयाला पाठवले पत्र

Webdunia
शुक्रवार, 9 डिसेंबर 2022 (14:46 IST)
शिवाजी महाराज देशाची अस्मिता आहेत. त्यांच्याबद्दल प्रत्येकानं सांभाळून बोललं पाहिजे.राज्यपालांच्या वक्तव्याविरोधात जनतेत असंतोष आहे. त्यांच्यावर कारवाई व्हावी यासाठी सर्व खासदारांचं एकमत आहे.शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या राज्यपालांविरोधात पंतप्रधान कार्यालयात आज पत्र दिल्याची माहिती छत्रपती उदयनराजे यांनी दिली. आज ते नवी दिल्लीत पत्र देण्य़ासाठी गेले आहेत यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
 
यावेळी बोलताना ते म्हणाले की, राज्यपालांच्या वक्तव्याविरोधात जनतेत असंतोष आहे. देशभरातील शिवभक्त नाराज आहेत. त्यामुळे लवकरात लवकर राज्यपालांवर कारवाई व्हावी अशी मागणी उदयनराजे यांनी केली. 23 नोव्हेंबरला राष्ट्रपतींना पत्र लिहल होतं. आजही प्रकियेनुसार पंतप्रधान मोदींना पत्र पाठवलं. मोदींपर्यंत आमची भूमिका पोहचली आहे.पंतप्रधानांना प्रकरणाची तीव्रता माहिती आहे. या मुद्याकडे राजकीय नजरेतून पाहता कामा नये. प्रक्रियेनुसार कारवाई होईल अशी खात्री आहे असेही ते म्हणाले.
Edited by : Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments