Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

31 मे पर्यंत लॉकडाऊन वाढण्याची शक्यता, मुख्यमंत्री अंतिम निर्णय घेणार- राजेश टोपे

Webdunia
बुधवार, 12 मे 2021 (20:40 IST)
राज्यात लॉक डाऊन चा सकारात्मक परिणाम दिसत आहे त्या मुळे आज झालेल्या मंत्री मंडळाच्या बैठकीत लॉक डाऊन पुढे वाढवावं अशी मागणी सर्वच मंत्र्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कडे केली आहे. लॉक डाऊन 31 मे पर्यन्त वाढविण्याची मागणी सर्व मंत्रींनी केली आहे परंतु  या बाबतचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेतील आणि तसे जाहीर ही करतील .असं आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं.झालेल्या बैठकी नंतर राजेश टोपे यांनी प्रसार माध्यमाशी संवाद साधून ते म्हणाले की सध्या 18 ते 44 वर्षाच्या लोकांची लसीकरण रद्द करण्यात आली आहे लसींच्या तुटवड्या मुळे राज्य मंत्री मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असं ही आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं. तसेच येत्या दोन दिवसात लॉक डाऊन बाबत नियमावली जाहीर करण्यात येईल असं ही ते म्हणाले.

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments