Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

निवडणूक जनमत ओपनिंग पोल आणि इतर चाचण्या केल्या बंद

Webdunia
मंगळवार, 14 फेब्रुवारी 2017 (15:03 IST)
राज्यात होत असलेल्या १० महापालिका, तर  जिल्हा परिषद तसेच पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये जाहिरातबाजीवर कोट्यावधी रुपयांची उधळपट्टी करणाऱ्या राजकिय पक्षांना आता चांगलेच वळणावर आणले आहे. तर निवडणुकीत मतदान करत असताना कोणताही प्रभाव दिसू नयेया  करिता निवडनुक आयोगाने कठीण निर्णय घेतला आहे . यामध्ये  निवडणुकांचे दोन्ही टप्पे पाठोपाठ असल्याने मतदारांवर पडणारा संभाव्य प्रभाव लक्षात घेऊन प्रचाराचा कालावधी संपल्यानंतर राजकीय पक्ष , उमेदवारांना वृत्तपत्रे आणि इलेक्‍ट्रॉनिक माध्यमांत प्रचारविषयक जाहिराती प्रसिद्ध करता येणार नाहीत. त्याचबरोबर 14 फेब्रुवारी रोजी रात्री बारा वाजल्यापासून ते 21 फेब्रुवारी 2017 रोजी मतदान समाप्तीपर्यंत जनमत (ओपिनियन पोल) व मतदानोत्तर (एक्‍झिट पोल) चाचण्यांचे निष्कर्ष प्रसिद्ध करण्यावर बंदी घालण्यात आली आहे, असे राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी सांगितले.त्यामुळे या पक्षाची हवा तो पक्ष पुढे आणि हा उमेदवार निवडून येणार असे कोणतेही चित्र निर्माण करता येणार नाही, त्यामुळे मतदार आपले मत योग्य पद्धतीने विना प्रभावाचे देवू शकणार आहे.

उत्तर कोरियाने बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी केली

IPL 2024: हा खेळाडू शेवटच्या सामन्यात पीबीकेएसचा कर्णधार असेल

इंडिया आघाडी देशाचा नाश करत असल्याचे पंतप्रधान मोदी दिल्लीच्या सभेत म्हणाले

मी उद्या सर्व नेत्यांसोबत भाजप कार्यालयात जाणार, ज्या नेत्याला अटक करायचे आहेत त्यांना अटक करू शकता केजरीवाल म्हणाले

Nagpur : जुन्या वादातून तरुण कॅब चालकाचा चाकू भोसकून खून

राजेंद्र शिळीमकर, सुभाष जगताप पदाधीकाऱ्यांसह 20 ते 25 महायुतीच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल

स्वाती मालीवाल यांच्या वैद्यकीय अहवालात जखमांच्या खुणा आढळल्या

अमरावतीत ऑनलाईन फसवणूक, गुंतवणुकीच्या नावाखाली 31 लाख 35 हजार लुटले

स्वाती मालिवाल यांच्यावर हल्ला केल्याचा आरोपाखाली बिभव कुमारला मुख्यमंत्री निवासस्थानातून अटक

कचऱ्याच्या तुलनेत हिरा काहीच नाही, नितीन गडकरींचा लोकांना कचऱ्याचा व्यवसाय करण्याचा सल्ला

पुढील लेख
Show comments