Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Maharashtra Bandh:लखीमपूर खिरी हिंसाचाराच्या घटनेविरोधात महा विकास आघाडी सरकारने 11 ऑक्टोबर रोजी राज्यव्यापी बंदची हाक दिली

Webdunia
बुधवार, 6 ऑक्टोबर 2021 (19:03 IST)
महाराष्ट्र बंद: 11 ऑक्टोबर रोजी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसने लखीमपूर खिरी घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी महाराष्ट्र बंदची घोषणा केली आहे. राज्यातील तीनही पक्षांची युतीची महाविकास आघाडी सरकार आहे. महाराष्ट्र मंत्रिमंडळाने उत्तर प्रदेश लखीमपूरमधील शेतकऱ्यांच्या दुर्दैवी मृत्यूबद्दल शोक व्यक्त करणारा ठराव मंजूर केला. हा प्रस्ताव राष्ट्रवादी जयंत पाटील यांनी मांडला आणि त्याला काँग्रेसचे बाळासाहेब थोरात आणि शिवसेनेचे सुभाष देसाई यांनी पाठिंबा दिला.
 
महाराष्ट्राचे मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील म्हणाले, "लखीमपूर खिरी  हिंसाचाराच्या घटनेविरोधात महा विकास आघाडी सरकारने (राष्ट्रवादी-काँग्रेस-शिवसेना युती) ने 11 ऑक्टोबर रोजी राज्यव्यापी बंदची हाक दिली आहे."
 

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments