Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

आंबेडकर जयंती मिरवणुकीत भीषण अपघात, विजेच्या धक्क्याने 2 जणांचा मृत्यू

Webdunia
शुक्रवार, 14 एप्रिल 2023 (10:07 IST)
महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यात गुरुवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त रॅली आटोपून घरी परतत असताना अनेकांना विजेचा धक्का बसला. विजेच्या धक्क्याने दोघांचा मृत्यू झाला आहे, तर 4 जण जखमी झाले आहेत. पोलिसांनी ही माहिती दिली आहे. ही घटना विरार परिसरात घडल्याचे पोलिसांनी सांगितले.
 
मिरवणूक संपवून लोक घरी परतत होते
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विरारमध्ये बौद्धजन पंचायत समितीच्या वतीने मिरवणूक काढण्यात आली. रात्री नऊ वाजता सुरू झालेली मिरवणूक रात्री साडेदहा वाजता संपली. कारगिल चौकातून मिरवणूक संपवून कामगार घरी परतत होते. त्यावेळी ट्रॉलीवर 6 जण उभे होते, त्यावेळी गाडीवरील लोखंडी रॉड जवळच असलेल्या इलेक्ट्रिक ट्रान्सफरवर आदळला, त्यामुळे संपूर्ण ट्रॉलीमध्ये विद्युत प्रवाह गेला.
 
 वाहनातील 6 जणांना विजेचा धक्का बसला
वाहनातील 6 जणांना विजेचा धक्का बसला. यामध्ये 30 वर्षीय रूपेश सुर्वे आणि 23 वर्षीय सुमित सुत नावाच्या दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. त्याचवेळी 4 जण जखमी झाले असून, 3 जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Navratri 2024 : महाराष्ट्रातील प्रसिद्ध जागृत देवी मंदिरे

Ekadashi Shradh 2024 पितरांच्या उद्धारासाठी एकादशी श्राद्ध नक्की करावे, सद्गती मिळेल

घरात कटकटी होत आहेत? तर हे 5 प्रभावी उपाय नक्की करून पहा

कोणी मनुका खाऊ नये? या लोकांनी रिकाम्या पोटी किशमिश खाल्ल्यास समस्या वाढू शकतात

केवळ फायदेच नाही, अंडी खाल्ल्याने होऊ शकतात आरोग्याला हे 6 नुकसान

सर्व पहा

नवीन

कोरोना महामारीदरम्यान मृत्यू झालेल्या 5 कोरोना योद्ध्यांना दिल्ली सरकार प्रत्येकी 1 कोटी रुपये देणार

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका कधी होणार? मुख्य निवडणूक आयुक्तांनी सांगितले

दिल्लीहून न्यूयॉर्कला जाणाऱ्या फ्लाइटमध्ये प्रवाशांच्या जेवणात आढळले झुरळ

मुंबई सिनेट निवडणुकामध्ये शिवसेनाने यश मिळवला, ही तर विजयाची सुरुवात -आदित्य ठाकरे

अरविंद केजरीवाल लवकरच मुख्यमंत्री निवासस्थान सोडणार

पुढील लेख
Show comments