Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

'शेतकऱ्यांना अडचणीत आणणाऱ्या हुकूमशाही सरकारला जनशक्तीने झुकवले'

Webdunia
रविवार, 26 डिसेंबर 2021 (10:17 IST)
चर्चेविनाच कृषी कायदे मंजूर करून सरकारनं शेतकऱ्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला. मात्र जनशक्तीसमोर या हुकूमशाही सरकारला झुकावं लागलं असं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केलं आहे.
सध्याच्या काळात नैसर्गिक आपत्तींमुळं शेतीचा धंदा परवडत नाही. त्यामुळं शेतकऱ्यांची स्थिती बदलायची असेल तर शेतीचं अर्थकारण बदलण्याची गरज असल्याचंही पवार म्हणाले.
सहकार महर्षी साहेबराव सातकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण त्यांच्या हस्ते झालं. त्यावेळी पवारांनी विविध विषयांवर मतं मांडली.
भविष्यामध्ये जर रोजगार मिळवायचा असेल तर पारंपरिक शिक्षणाबरोबरच तांत्रिक आणि व्यावसायिक शिक्षण हे अत्यंत महत्त्वाचं ठरणार असल्याचंही ते म्हणाले.
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

अ‍ॅमेझॉनच्या नव्या तंत्रज्ञानानं वादाला तोंड फोडलेलं 'एआय वॉशिंग' म्हणजे काय आहे?

T20 World Cup : या खेळाडूला सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षकाचा पुरस्कार मिळाला

Israel Hamas War: इस्रायल आणि हिजबुल्लाह यांच्यातील हल्ले वाढले, अमेरिकेचा इशारा

आशियाई क्रीडा स्पर्धेत योगाचा समावेश होणार का? पीटी उषाच्या प्रस्तावावर क्रीडा मंत्री मनसुख मांडविया यांची माहिती

1 जुलै पासून 3 नवीन कायदे होणार लागू, काय परिणाम होतील जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

रवींद्र जडेजानेही आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमधून निवृत्ती घेतली

प्रेयसीचा बलात्कार करून खून करणाऱ्या आरोपीची पोलीस ठाण्याच्या शौचालयात आत्महत्या

अर्जुनाच्या लक्षाप्रमाणे आमचे लक्ष पण महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीकडे आहे, शरद पवारांचे वक्तव्य

देवेंद्र फडणवीस यांनी टीम इंडियाला वर्ल्ड चॅम्पियन बनवल्याबद्दल केले अभिनंदन, म्हणाले-

शिंदे सरकारने ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरू केली 'तीर्थ यात्रा योजना

पुढील लेख
Show comments