suvichar

मुंबई : मोडक सागरही ‘ओव्हर फ्लो’

Webdunia
शनिवार, 29 जुलै 2023 (07:57 IST)
मुंबईला (Mumbai) पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांच्या परिसरात गेल्या काही दिवसांपासून चांगला पाऊस (Mumbai Rain) पडत आहे. त्यामुळे सात तलावांपैकी तुळशी, विहार व तानसा हे तीन तलाव अवघ्या 20 ते 26 जुलै दरम्यान भरून वाहू लागले आहेत. ही बाब मुंबईकरांसाठी आनंदाची ठरली. असे असताना गुरुवारी  रात्री 10.52 मिनिटांनी मोडक सागर तलावही भरून वाहू लागल्यामुळे मुंबईकरांच्या आनंदात आणखीन एका तलावाची भर पडली. आता सात पैकी चार तलाव भरून वाहू लागले आहे.
 
मुंबईला दररोज 3 हजार 850 दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जातो. सध्या सात तलावांत मिळून 9 लाख 85 हजार 130 दशलक्ष लिटर (68.06 टक्के) पाणीसाठा जमा झाला असून त्याचे गणित केल्यास हा पाणीसाठा पुढील 255 दिवस म्हणजेच 7 एप्रिल 2024 पर्यंत पुरेल इतका आहे. त्यामुळे, मुंबईकरांवर 1 जुलैपासून लादण्यात आलेली 10 टक्के पाणीकपात लवकरच रद्द होण्याची दाट शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
 
Edited By - Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

ताकाचे 5 वेगवेगळे प्रकार (डायटसाठी बेस्ट)

कल्की अवतार आणि तिसरे महायुद्ध: या दोन्हींमध्ये काही संबंध आहे का? या प्रमुख घटना केव्हा आणि कशा घडतील?

लग्नाआधी हे प्रश्न नक्की विचारा, नाहीतर आयुष्यभर पश्चात्ताप होऊ शकतो!

उन्हाळ्यात तुळशीची काळजी कशी घ्यावी?

१९ ते २५ एप्रिल २०२६ चे साप्ताहिक राशीभविष्य

सर्व पहा

नवीन

“आर्थिक वर्ष २०२५-२६'' दरम्यान जागतिक आव्हानांना सामोरे जावे लागले; पण भारताने आपली आर्थिक गती कायम राखली आणि या काळात रिलायन्सची वाढही सुरू राहिली-मुकेश डी. अंबानी

LIVE: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जबाबदाऱ्यांची विभागणी

रिलायन्स रिटेल एआय (AI) आणि किमतींवर लक्ष केंद्रित करणार, मोठ्या प्रमाणाचे मूल्यात रूपांतर करणार-ईशा अंबानी

जिओ एआय युगाचे डिजिटल प्रवेशद्वार बनेल-आकाश अंबानी

रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने आर्थिक वर्ष २०२५-२६ आणि चौथ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले

पुढील लेख
Show comments