Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मुंबईत स्थितीत आमची चूक नाही - महापौर

Webdunia
मुंबईत जो पाऊस झाला तो नैसर्गिक होता. आम्ही सर्व एकत्र आलो होतो आणि काम करत होतो. जे झाले ते निसर्गिक होते, यात आमची चूक नाही असे मुंबईचे महापौर मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी दावा केला आहे. तर मी आमचे प्रशासन पूर्णवेळ काम करत होतो यात मी माफी का मागावी असा उलटा प्रश्न त्यांनी विचारला आहे. 
 
काही तासात ३०० मिली पेक्षा पाऊस झाला आणि आपले नाले हे अरुंद आहेत. तर त्यावेळी भरती सुद्धा आली त्यामुळे अनेक गोष्टी बदलल्या आहेत. त्यामुळे मुंबईत पाणी साचले होते, ही जबादारी सार्वजनिक आहे सर्वांची आहे अश्या उलट्या गोष्टी महापौर बोलत होते. आढवा बैठीनंतर त्यांनी माध्यमांसोबत आपले मत व्यक्त केले होते.  आम्ही कोणतीही जबादारी झटकत नाहीत मात्र आम्ही माफी का म्हणून मागावी असेही त्यांनी म्हटले आहे. 

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments