Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

2 महिन्यापासून 29 तारीख मुंबईकरांसाठी अशुभ

Webdunia
गेल्या दोन महिन्यांपासून मुंबईकरांसाठी महिन्याची २९ तारीख अशुभ ठरत आहे. या दिवशी मोठे अपघात, नैसर्गिक संकटाचा सामना करावा लागत आहे. बरोबर महिन्याभरापूर्वीच्या अर्थात २९ ऑगस्टला प्रचंड पाऊस सुरु झाला. मुसळधार पावसाने त्यादिवशी  विविध घटनांमध्ये १० मुंबईकरांचा जीव घेतला.

२९ ऑगस्टच्या सकाळी १० च्या सुमारास घरातून निघालेले लोक ट्रेनमध्ये सहा ते सात तासांपेक्षा जास्तवेळ अडकले. ट्रॅकवर पाणी साठले.  ट्रेन बंद झाली. अनेक मुंबईकरांना घर गाठणे अशक्य झाले.

आता मुंबईतील एलफिन्स्टन-परळ रेल्वे स्टेशनला जोडणा-या पुलावर चेंगराचेंगरी झाली. या दुर्घटनेत 22 जणांनी प्राण गमावले असून अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. एकूण  39 जण जखमी झाले आहेत. दरम्यान, मृतांचा आकडा वाढू शकतो अशी भीती आहे.

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments